संमिश्र

अर्थसंकल्पाच्या आधी पैशांचा पाऊस, लोकांनी 3 तासात कमावले 4.96 लाख कोटी

अर्थसंकल्पाच्या 72 तास आधी शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. एकीकडे सेन्सेक्स 1000 हून अधिक अंकांनी वाढला आहे. दुसरीकडे निफ्टीमध्ये दीड टक्क्यांहून अधिक ...

एनडीए सरकार ॲक्शन मोडवर; आरजेडी विरोधात केली ही पहिली कारवाई

बिहारमध्ये नितीश कुमार यांनी पुन्हा नव्यांदा भाजपसोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली एनडीए सरकार ॲक्शन मोडवर आले आहे. त्यांनी आरजेडी विरोधात ...

अयोध्या महोत्सवात चंद्रपूरचे विक्रमी योगदान

By team

देशाच्या इतिहासात २२ जानेवारीची नोद सुवर्णाक्षरांनी केली गेली, कारण, भारतातील कोट्यवधी जनतेच्या स्वाभिमानाचा, अस्मितेचा हा विजय दिवस होता. संपूर्ण देशात त्या दिवशी दिवाळी साजरी ...

NCP MLA disqualification case : सर्वोच्च न्यायालयाकडून विधानसभा अध्यक्षांना मुदतवाढ

NCP MLA disqualification case : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतप्रकरणी प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ३१ जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. ...

मराठा आरक्षण ! मुख्यमंत्री शिंदेंनी आरोप-प्रत्यारोपांवर केलं थेट भाष्य; म्हणाले ‘मराठ्यांनी…’

मराठा आंदोलनाचा पेच सोडविण्यात राज्य सरकारला यश आले आहे. कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी दाखले देण्याची मनोज जरांगे – पाटील यांची मागणी सरकारने मान्य ...

मुंगूसाच्या कळपाने अजगरावर केला जबर हल्ला; पहा व्हिडिओ

सोशल मीडियावर अधिकाधिक धोकादायक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यातील काही व्हिडिओ प्राण्यांच्या भांडणाचे आहेत, जे पाहिल्यानंतर आपल्याला धक्का बसतो. असाच एक व्हिडिओ सध्या समोर ...

नितीश कुमारांनी घेतली नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ

बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी तब्बल नवव्यांदा शपथ घेतली आहे. २४ वर्षांमध्ये नवव्यांदा शपथ घेणारे ते एकमेव नेते ठरले आहेत. भाजपने विजय सिन्हा ...

नितीश कुमार थोड्याच वेळात घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

बिहारमध्ये एनडीएच्या पुनरागमनाचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. आज संध्याकाळी ५ वाजता नितीश कुमार एनडीए सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तसेच आणखी आठ मंत्री ...

रात्री झोपायची समस्या उद्भवतेय ? मग सायंकाळी ५ ते ६ नंतर ‘या’ पदार्थांचे सेवन टाळा

By team

हेल्थ टिप्स:  रात्रीचे जागरण केल्याने किंवा चुकीच्या पद्धतीने आहार घेतल्याने आजकाल झोप न येण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे, थकवा येणे, अशक्तपणा येणे ...

मराठा आरक्षण ! राज्याने घेतलेल्या निर्णयाशी सहमत नाही, असं का म्हणाले नारायण राणे ?

मराठा आंदोलनाचा पेच सोडविण्यात राज्य सरकारला यश आले आहे. कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी दाखले देण्याची मनोज जरांगे – पाटील यांची मागणी सरकारने मान्य ...