धुळे

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात; अधिवेशनात हे मुद्दे गाजणार?

23 फेब्रुवारीपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर केला जाणार ...

बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्र हादरलाएका ;अंडाशयामागे २० हजारांचा सौदा

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे अंडाशय (ओव्हम) तस्करीचे आंतरराज्य रॅकेट उघडकीस आल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुलक्षणा गाडेकर हिला पोलिसांनी ...

डोनाल्ड ट्रम्प यांचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला विरोध; भारतासह जगावर 10% टॅरिफची घोषणा

वॉशिंग्टन/नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही भारतासह अनेक देशांवर 10 टक्के सार्वत्रिक टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली आहे. Supreme ...

10वी परीक्षेबाबत बोर्डाचा मोठा निर्णय; नियम कडक,दोन वेळा परीक्षा

    मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळची 10वी परीक्षा आजपासून राज्यभरात सुरू झाली असून ही परीक्षा २० फेब्रुवारी ते ...

“विकासासाठी पैसा कुठून आणणार?” मोफत योजनांवर सुप्रीम कोर्टाचा कडक सवाल ?

नवी दिल्ली : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राज्य सरकारांकडून जाहीर केल्या जाणाऱ्या मोफत योजनांवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वीज, रोख मदत, अन्नधान्य ...

धुळे जिल्हा हादरला ! धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे हळदी समारंभात तिहेरी हत्याकांड

धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे लग्न समारंभादरम्यान घडलेल्या हिंसक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. साक्री तालुक्यातील या घटनेत हळदीच्या कार्यक्रमावेळी झालेल्या तुंबळ हाणामारीत नवरीकडील तिघांचा ...

बारावी उत्तीर्णांना संधी ; तब्बल 81,100 रुपयांपर्यंत मिळणार पगार

कानपूर येथील राष्ट्रीय साखर संस्था (NSI) ने अधिकृतपणे त्यांची भरती अधिसूचना 2026 जारी केली आहे. या भरती मोहिमेत विविध तांत्रिक पदांसाठी थेट भरतीसाठी पात्र ...

मुस्लिम समाजाच्या 5% आरक्षणावर राज्य सरकारची अधिकृत मोहर; शासन निर्णय जारी

मुंबई : राज्य सरकारने मुस्लिम समाजाला देण्यात आलेले 5 टक्के आरक्षण अधिकृतपणे रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

राज्यातील 14,237 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू; पहा मतदानाबाबतची नवी अपडेट

मुंबई : राज्यातील तब्बल 14,237 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांनंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांसाठी राज्य शासनाने  ...

नावातील सारखेपणा ठरला डोकेदुखी; सातबाऱ्यावर चढविला लाखोंचा बोजा; बँक व पिंपळनेर अपर तहसील प्रशासनाला निवेदन…

साक्री तालुक्यातील बसरावळ येथील गट क्र.५०/२ या सातबाऱ्याला मूळमालकाच्या नावातील नामसाधर्मचा फायदा घेऊन बँक व महसूल विभागाची फसवणूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून मूळ मालकास ...