धुळे

मोठी बातमी! बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांवर सरकारची मोठी कारवाई; 316 अधिकारी-कर्मचारी निलंबित

राज्य प्रशासनातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासकीय सेवेत लाभ घेतलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई केली ...

Maharashtra Rajya Sabha Election : भाजपची उमेदवार यादी जाहीर

राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने पहिली उमेदवार यादी जाहीर करत महाराष्ट्रातील राजकीय चर्चांना उधाण आणले आहे. महाराष्ट्रातून चार जणांना संधी देत भाजपाने आपली रणनीती स्पष्ट ...

अमेरिका-इराण संघर्षाचा जळगावला फटका; केळी उत्पादक शेतकरी संकटात

जळगाव: अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत चाललेल्या तणावाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या संघर्षाचे पडसाद आता जागतिक बाजारपेठेत उमटू लागले असून त्याचा अप्रत्यक्ष ...

गहाणखताच्या बहाण्याने चारचाकी लंपास; परराज्यातून टोळी जेरबंद, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलिसांनी गहाणखत करून देण्याचे आमिष दाखवत चारचाकी वाहन लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत परराज्यातून तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत ...

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान, म्हणाले…

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सध्या वातावरण तापलेले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपासून ते शेतकरी कर्जमाफी आणि विविध कथित भ्रष्टाचार प्रकरणांपर्यंत अनेक मुद्द्यांवर विरोधकांनी सरकारला कोंडीत ...

वीजतार चोरीप्रकरणी राजस्थान-गुजरात कनेक्शन; सात जण अटकेत, १४ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत…!

शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा परिसरात सरू असलेल्या वीजखांबावरील ॲल्यूमिनिअम तार चोरी प्रकरणाला अखेर पूर्णविराम मिळाला असून, या गुन्ह्यामागील राजस्थान-गुजरात कनेक्शन नरडाणा पोलिसांनी उघड केले आहे. ...

धुळे विमानतळाला चालना मिळणार? सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हवाई सेवा सुरु होणार…!

नाशिक येथे ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रात हवाई संपर्काबाबत महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्याची माहिती पुढे येत आहे. देशभरातून तसेच ...

घोडेगाव ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा महापूर; ५० पाईप टाकून १५० चे बिल उचलले! संतप्त ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण”

चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव (खराडी) ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाचे दरवाजे ठोठावले आहेत. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी ...

एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांना ब्रेक; तीर्थदर्शन योजनेवर प्रश्नचिन्ह ?

राज्यातील सत्ताकारणात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत,एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या काही महत्त्वाकांक्षी योजनांना राज्य सरकारकडून ब्रेक लावण्यात आल्याची चर्चा सध्या जोरात आहे. ...

अजितदादांच्या शेवटच्या बैठकीत काय ठरलं? विधानसभेत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर राज्यभर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाच्या आदल्या दिवशी झालेल्या बैठकीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भावनिक आठवणींना ...