राजकारण
आ. एकनाथ खडसेंचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभासाठी तारांकित प्रश्न
जळगाव : जिल्हयातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ देण्याबाबत आ. एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला यावेळी ते म्हणाले ...
Vasant More : ठाकरेंच्या शिवसेनेची मोरेंच्या प्रवेशाने ताकत वाढली; दिली पुण्याची जबाबदारी
महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्याआधीच राजकारण अधिकच तापले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते वसंत मोरे यांनी ...
उपमुख्यमत्री अजित पवार यांनी मंत्री आणि आमदारांसह घेतला सिद्धिविनायकाचा आशीर्वाद
2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर हिंदुत्वाचा प्रभाव दिसून ...
लाडकी बहीण योजनेनंतर आता ज्येष्ठांसाठीच्या ‘मुख्यमंत्री वयोश्री ‘ योजना
जळगाव : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रतिसादानंतर ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्यासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णय निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी शासन आता ॲक्शन मोडवर आले आहे. ६५ ...
युवासेनेतर्फे कुलगुरुंना विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडविण्याची मागणी
जळगाव : युवासेनेच्या वतीने कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांना विविध विषयांना अनुसरून निवेदन देण्यात आले. यात प्रामुख्याने सर्व ...
विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुती वापरणार धक्कातंत्र? ‘मविआ’ची पुन्हा मतं फुटणार?
मुंबई । राज्यातील विधानपरिषद निवडणुका काही दिवसांवर येवून ठेपल्यात असून या निवडणुकीमध्ये ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. १२ जूलै रोजी होणाऱ्या या ...
खुशखबर : नशिराबादमध्ये उभारणार सौर उर्जा प्रकल्प ; पालकमंत्र्यांची घोषणा
नशिराबाद : नशिराबाद शहरासाठी स्ट्रीट लाईट व पाणी पुरवठा याकरिता विजेसाठी नवीन सोलर प्रकल्प राबण्यात येण्यासाठी तब्बल 5 कोटी रु. निधी मंजूर करणार असून ...
हे बालबुद्धी विरोधी पक्षनेत्याला कळत नाही, पियुष गोयल यांचा राहुल गांधींवर घणाघात
नवी दिल्ली : “२०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी देशवासीयांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे. सलग तिसऱ्यांदा मिळालेल्या विजयातून जनतेचा त्यांच्यावरील विश्वास दिसून येतो, ...
विधानसभेच्या निवडणुकीत महायुती १७५ जागा जिंकणार : मंत्री गिरीश महाजन
जामनेर : शेतकऱ्यांसह राज्यातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासाच्या जोरावर येत्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुती १७५ च्यावर जागा जिंकणार असल्याचा विश्वास राज्याचे ग्राम विकास तथा पर्यटन ...
वीज जोडणी अभावी राहिलेल्या पाणी पुरवठा योजना तात्काळ सुरू करा : ना. गुलाबराव पाटील
मुंबई / जळगाव प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत ज्या योजना कार्यान्वित झाल्या नाहीत, त्या तातडीने सुरू कराव्यात. कंत्राटदारांनी कामे हाती घेऊन ...















