team
‘PM-KISAN योजने’चा पुढील हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार की नाही? जाणून घ्या एका क्लिकवर
PM-KISAN: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपयांची मदत केंद्र सरकार करते. यासाठी केंद्र सरकारन दरवर्षी २००० रुपयांचे तीन हप्ते ...
Stomach ache: पोटातील जंतामुळे तुमच्या बाळाचे आरोग्य येऊ शकते धोक्यात; करा ‘हे’ घरघुती उपाय
Stomach ache: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि बाहेरच्या खाण्यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या वाढल्या आहेत. यापैकी एक म्हणजे – पोटात जंतांची वाढ. ही समस्या मुलांसोबतच ...
Crime News: पुण्यात भोंदू बाबा भक्तांवर ठेवायचा ‘डिजिटल नजर’, मोबाईल अॅपद्वारे बघायचा नको ते व्हिडिओ
Crime News: पुण्यातील एका भोंदू बाबाने मोबाईल अॅपद्वारे भक्तांच्या खासगी आयुष्यावर लक्ष ठेऊन त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बावधन ...
Mole: शरीराच्या ‘या’ ठिकाणावर तीळ असलेल्या महिला असतात भाग्यवान, ठरतात पुरुषांमध्ये आकर्षणाचे केंद्र
Mole: जवळपास प्रत्येक माणसाच्या शरीराच्या अवयवांवर तीळ असतात. महिलांच्या शरीरावर असणाऱ्या तिळांचे वेगवेगळे महत्त्व असते. विज्ञान त्यांना वाईट पेशी म्हणत असले तरी, सामुद्रिक शास्त्र ...
CBSE Board: आता विद्यार्थ्यांना दोनदा द्यावी लागणार दहावी बोर्डाची परीक्षा, CBSEने घेतला मोठा निर्णय
CBSE Board: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याच्या नियमांना मान्यता दिली आहे. २०२६ पासून, दहावीच्या बोर्ड परीक्षा सीबीएसईकडून वर्षातून ...
Robert Kiyosaki: जगातील सर्वात मोठा कर्जाचा बुडबुडा फुटणार, जगावर आर्थिक संकट येणार? रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले गुंतवणुकीचे पर्याय
Robert Kiyosaki: : इस्त्रायल आणि इराण यांच्यातील वाढत संघर्ष, अमेरिका-चीन व्यापार चर्चा आणि मध्य पूर्वेतील संघर्ष यासारख्या भू-राजकीय तणावांमुळेही जगभरातील बाजारात अनिश्चितता वाढत असून केंद्रीय ...
Ashadh Amavasya: आज आषाढ अमावस्या! पितृदोष, आर्थिक संकट, शनीच्या प्रभावातून बाहेर पाडण्यासाठी करा ‘हे’ उपाय
Ashadh Amavasya: आज आषाढ अमावस्या, पितृदोष, आर्थिक संकट, शनीच्या प्रभावातून बाहेर पाडण्यासाठी करा ‘हे’ उपाय हिंदू धर्मात आषाढ अमावस्येचे विशेष महत्त्व आहे. असे मानले ...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यांत सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे
जळगाव : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ जगभरात पोहोचली आहे. समितीच्या कामांमध्ये अधिक ऊर्जा आणि बळ निर्माण होण्यासाठी कार्यकर्त्यांनी शाखांवरती सातत्याने सक्रिय राहणे आवश्यक ...