Tarun Bharat Live

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ तारखेला होणार कर्जमाफी….मुख्यमंत्र्यांची ऐतिहासिक घोषणा….!

राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकार लवकरच शेतकरी कर्जमाफीची ऐतिहासिक घोषणा करणार असून येत्या ३० जूनपूर्वी अंतिम निर्णय जाहीर ...

बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे जळगावपर्यंत; सातव्या आरोपीस चोपड्यातुन अटक…..!

महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणात आता जळगाव कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणातील सातव्या आरोपीला जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून अटक करण्यात आली ...

नितीश कुमारांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत घेतला मोठा निर्णय; बिहारला पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री?

बिहारच्या राजकारणात मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत राज्यसभेवर जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे ...

धक्कादायक प्रकार! शिरपूरमध्ये दुधात भेसळ; दूध उकळताच झाले रबरासारखे….नेमकं काय प्रकार?

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात भेसळयुक्त दुधाचा पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील खर्दे गावातील रहिवासी आशाबाई बोरसे यांनी नेहमीप्रमाणे रात्री दूधवाल्याकडून अर्धा ...

घराचं खोदकाम करताना ‘खळ्ळं-खळ्ळं’ आवाज; अन् मातीतून निघाला खजिना; चांदीची नाणी सापडली….!

घराच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या साध्या खोदकामातून अचानक खजिना सापडल्याची घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे. कुदळीने माती उपसताना अचानक ‘खळ्ळं-खळ्ळं’ असा आवाज आला आणि ...

रावेर शहरात साडेपाच क्विंटल सोयाबीन तेलाची चोरी; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल….!

जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरात ३३ हजार रुपये किमतीचे साडे पाच क्विंटल सोयाबीन तेल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे व्यापारी ...

संतापजनक घटना; अंगावर रंग उडवल्याच्या कारणावरून आजीने सख्ख्या नातवावर ओतले उकळते पाणी, चिमुरडा गंभीर भाजला….!

होळीच्या आनंदोत्सवाच्या दिवशी नागपुरात घडलेली एक संतापजनक घटना संपूर्ण शहर हादरवून गेली आहे. खेळताना अंगावर रंग उडवल्याच्या किरकोळ कारणावरून एका आजीने आपल्या अवघ्या चार ...

मोठी बातमी! बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांवर सरकारची मोठी कारवाई; 316 अधिकारी-कर्मचारी निलंबित

राज्य प्रशासनातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासकीय सेवेत लाभ घेतलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई केली ...

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय; केंद्र शासनाकडुन कापूस खरेदीस मुदत वाढ….!

राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत केंद्र शासनाने कापूस खरेदीची मुदत १५ मार्च २०२६ पर्यंत वाढविली आहे. त्यामुळे हमीभावाने कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त ...

अजित पवार विमान अपघात प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीचा तक्रार अर्ज दाखल…!

28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे घडलेल्या दुर्दैवी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त करत ...