राजकारण
दिल्लीत चालू आहेत खलबतं; मुख्यमंत्र्यांनंतर आता आणखी एक बडा नेता दिल्लीत!
नवी दिल्ली : राज्यातील नेत्यांचे दिल्ली दौरे वाढताना दिसत असून आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार दौरा करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली ...
शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध : रोहिणी खडसे
सावदा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या रावेर तालुका दौऱ्यावर असताना त्यांनी सुनोदा येथे शेतात झाडाखाली बसलेल्या शेतकरी ...
आमदार मंगेश चव्हाण यांना जीवे ठार मारण्याची धमकी; चाळीसगावमध्ये महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आक्रमक
चाळीसगाव : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने २१ रोजी धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात टाकळी प्रचा गावाचे माजी सरपंच व मआविचे ...
‘त्या’ मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण द्या! जरांगेंच्या मागणीवर भुजबळ काय म्हणाले..
जालना : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आता एक नवीन मागणी केली आहे. कुणबी नोंदी आढळलेल्या मुस्लिमांनाही ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी त्यांनी केली ...
जातीपातीच्या राजकारणावरुन राज ठाकरेंचा ‘महाराष्ट्रा’ला सल्ला; पहा कय म्हणाले राज ठाकरे
महाराष्ट्रात यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोअर ग्रुपची बैठक झाली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठी विशेष रणनीती आखण्यात आली. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत सोमवारी ...
आधारवड” म्हणून अनाथ मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव : गरीब विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी व आपणही समाजाचे देणे लागतो या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला असून अनाथ विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक बाबींसाठी पालकत्व ...
मंत्री महाजनांनी २०१९ मध्ये स्मिता वाघ यांना तिकीट का नाकारले ? वाचा काय म्हणाले
भारतीय जनता पार्टीच्या समीक्षा बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी स्मिता वाघ यांचे तिकीट कोणी नाकारले याबाबत माहिती दिली आहे. मला ...
मनोज जरांगे पाटील यांच्या ‘त्या’ मागणीची मंत्री छगन भुजबळ यांनी उडवली खिल्ली
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लिमांच्या आरक्षणाबाबत वक्तव्य केले होते. मुस्लिमांच्या ओबीसी नोंदी सापडत असल्याने त्यांना देखील ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले जावे ...
स्व. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केलेले बलिदान देश विसरू शकत नाही..! मंत्री गिरीश महाजन
भुसावळ : देशाच्या अखंडतेसाठी बलिदान देणाऱ्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्त भुसावळ येथे त्यांच्या पुतळ्यास मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, माजी पालकमंत्री आमदार ...
प्रकाश आंबेडकर अजित पवारांशी युती करणार का ?
महाराष्ट्राच्या राजकारणात कधी आणि काय होईल हे सांगणे फार कठीण आहे. महाआघाडी आणि महायुतीचे नेते कधी आणि कोणत्या दिशेने वळतील हे कोणालाच माहीत नाही. ...














