राजकारण
‘2047 पर्यंत भारताचा विकास करायचा आहे…’ शपथेपूर्वी संभाव्य मंत्र्यांसोबत मोदींची बैठक,म्हणाले- 5 वर्षांचा रोडमॅप तयार
मोदी सरकार ३.० च्या शपथविधीपूर्वीच दिल्लीत राजकीय गोंधळ वाढला आहे. मोदींनी येथे २२ खासदारांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. नरेंद्र मोदींनी या खासदारांना ‘चहावरुन चर्चेसाठी’ बोलावले ...
MP Raksha Khadse : रक्षा खडसेंना मंत्रिपद; सलग तीनवेळा लोकसभेत, सरपंच ते खासदार; कसा आहे राजकीय प्रवास ?
जळगाव : नरेंद्र मोदी आज रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास ३० ते ४० मंत्री देखील शपथ घेणार असल्याची ...
काश्मीरमध्ये मोदी सरकारच्या कारवाईमुळे चीन-पाकिस्तान नाराज, आता हे संयुक्त निवेदन जारी
काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तान किती त्रस्त झाला आहे, याचा अंदाज पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी त्यांच्या बीजिंग दौऱ्यात चीनसमोर हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांची मदत ...
गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र… भाजप महत्त्वाची सीसीएस मंत्रालये स्वतःकडे ठेवणार आहे.
आज संध्याकाळी ७:१५ वाजता नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून त्याआधी संभाव्य मंत्र्यांना फोन केले जात असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. आतापर्यंत ...
Raksha Khadse : रक्षा खडसेंना मंत्रीपद, एकनाथ खडसे भावूक, खडसे परिवार दिल्लीला रवाना
नरेंद्र मोदी आज रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास ३० ते ४० मंत्री देखील शपथ घेणार असल्याची चर्चा सुरु ...
नरेंद्र मोदींसोबत रक्षा खडसे घेणार केंद्रीय मंत्रिपदाची शपथ ; पीएम ऑफिसमधून आला फोन..
जळगाव | नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदासाठी शपथ घेणार असून त्यांच्यासोबत काही खासदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. यासाठी शपथ घेणाऱ्या खासदारांना दिल्लीतून ...
शिवसेना भवनासमोर बॅनर्स ‘मोदी ओरिजनल ब्रँड’, भाजपने उद्धव ठाकरे यांना डिवचले
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा दिल्लीत पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात महायुतीकडन बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुंबई भारतीय जनता पक्षाकडून लावण्यात ...
उबाठा गटाला ठाण्यापासून कोकणापर्यंत नाकारलंय ; देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा दावा
लोकसभा निवडणुकीच्या निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत काही नरेटिव्ह सेट केले होते. हे नरेटिव्ह खालच्या वर्गापर्यंत गेले. ...
निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या नेत्यांना दिला ‘हा’ सल्ला
महाराष्ट्रातील भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या कारणांवर चर्चा झाली. फडणवीस म्हणाले, “मला प्रत्येकाच्या ...
फडणवीसांचं विधान ;चौथ्या पक्षामुळे आपण अपयशी झालो, हा चौथा पक्ष कोणता?
यशाचे बाप अनेक असतात, पण अपयश ताकदीने अंगावर घ्यायचं असतं, पचवायचं असतं आणि निर्धार करायचा असतो अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांना कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या ...















