राजकारण
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवार, 20 मे रोजी मतदान होणात आहे. या टप्प्यात महाराष्ट्रात मुंबईतील 6 लोकसभेच्या जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात ...
योगी आदित्यनाथ यांचा समाजवादी पक्षावर जोरदार हल्लाबोल
लोकसभा निवडणुकीसंदर्भात सत्ताधारी पक्ष भाजप आणि विरोधी पक्षांचे नेते जाहीर सभा घेत आहेत. याच क्रमाने, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फुलपूर, प्रयागराज येथे ...
महाराष्ट्रात लोकसभेला आम्ही ४५ पेक्षा अधिक जागा जिंकणार : रावसाहेब दानवे
पंढपुरात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी मध्यमप्रतिनिधीसोबत बोलतांना विविध विषयांवर मांडली मत मांडले. सगे सोयऱ्यांना आरक्षण देण्याबाबत अंलबजावणी झाली ...
संविधान बदलता येत नाही, हा तर काँग्रेसचा खोटारडेपणा..’, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा विरोधकांवर हल्लाबोल
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (17 मे) नाशिक लोकसभा मतदारसंघातील सत्ताधारी युतीचे उमेदवार शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्यासाठी सभा घेतली. यावेळी ते म्हणाले की, ...
साहेब आम्हाला तुरुंगात टाका, आम्ही म्हणालो तुमची जागा नरकात: वाचा काय म्हणाले योगी आदित्यनाथ
धुळे: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील धुळे येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, केवळ भाजप आणि त्यांचे ...
विरोधकांवर राज ठाकरेंनी लगावला टोला , ‘पंडित नेहरूंनंतर…’, बाबरी मशिदीबाबतही वक्तव्य
मुंबई : उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधत राज ठाकरे म्हणाले की, जे सत्तेत येणार नाहीत त्यांना काय बोलावे. यासोबतच ते म्हणाले की, ...
जगात भारतासारखी जिवंत लोकशाही फार कमी ; भारतीय लोकशाहीचे अमेरिकेकडून कौतुक
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान आणि कार्यालय असलेल्या व्हाईट हाऊसने भारतातील लोकांचा मतदानाचा हक्क बजावल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आणि शुक्रवारी म्हटले की जगात ...
जळगावकरांनो लक्ष द्या! जळगावात पट्टेदार वाघाचे वनपरिक्षेत्रात दर्शन
जळगाव : जिल्ह्यातील मुक्ताई-भवानी वडोदा आरक्षित वनपट्ट्यात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पट्टेदार वाघ पहावयास मिळाला.दरम्यान, जळगाव वनविभागांतर्गत सात ते आठ वन परिक्षेत्र आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात ...
मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार: राज ठाकरेंनी केले जाहीर
मुंबई : आपल्या ओघवत्या शैलीसाठी ख्यात असणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मुंबईतील महायुतीच्या सभेत नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार असल्याचे जाहीरच करून टाकले.महायुतीच्या ...
..तर राजकारणातून निवृत्ती घेतली असती ; देवेंद्र फडणवीस
मुंबई । राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही9 ला दिलेल्या महामुलाखतमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा केली असून यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलंच फैलावर घेतलं ...















