संमिश्र

High BP : तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या आहे का? मग, ‘या’ 4 गोष्टींची घ्या काळजी, दूर होईल समस्या

High BP : सध्याचे जीवन हे धावपळीचे आहे. या धावपळीच्या जीवनशैलीत व्यक्तीची आहारशैली चुकीची झाली आहे. चुकीची आहारशैली आरोग्यासाठी घातक ठरत आहे. सध्या लोकांमध्ये ...

सत्तर वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशिप अन् जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर जोडप्याने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

विवाह हा प्रत्येकाच्या जीवनातील एक हळुवार कप्पा असतो. जीवनातील चढ उतारामध्ये जीवनसाथी हा महत्वाचा असतो. एकीकडे विवाह बंधनात न अडकता लिव्ह इन रिलेशशीपमध्ये राहण्यास ...

आपले सरकारच्या ‘या’ सेवा शुल्कात वाढ, निर्णय मागे घेण्याची मागणी

मुंबई : राज्य शासनाने सेतू सेवा केंद्रावरील सेवा शुल्कात दुप्पटीने दरवाढीस २५ एप्रिल २०२५ रोजी मंजुरी दिला आहे. या दरवाढीचा फटका राज्यातील शेतकरी, विद्यार्थी, ...

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार : पंचवीस टक्के शुल्काचा घोळ, भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशचा आरोप

जळगाव : आरटीई अंतर्गत २५% विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र शाळांना शासन निर्णयानुसार दिल्या जाणाऱ्या प्रतिपूर्ती शुल्काबाबत गंभीर माहिती उघड झाली आहे. माहिती अधिकारात मिळालेल्या उत्तरानुसार, ...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विमानाला विलंब, किडनी रुग्णाचे वाचले प्राण

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी (६ जुन ) जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत मुक्ताईंच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ...

जळगावात देशातील पहिल्या रोबोटिक्स कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त लॅबचे उद्घाटन

जळगाव : सध्याचं युग हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच ए.आय.चं आहे. प्रत्येक जण कमी-अधिक प्रमाणात एआयचा वापर करतोच. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला रोबोटिक्सचे प्रात्यक्षिक शिकवा, असे ...

सुरक्षेसाठी आत्मनिर्भर व्हावेच लागेल, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

देशात गेल्या काही दिवसांत एक वेगळेच वातावरण होते. पहलगामच्या घटनेचा बदला घ्यावा अशी समाजातील प्रत्येकाची भावना होती. ही देशाची इच्छा होती. त्यानंतर भारतीय सेनेची ...

नागरिकांनो लक्ष द्या ! पावसाळ्यात खाऊ नका ‘हे’ अन्न, अन्यथा होईल विषबाधा

Monsoon Health Tips : पावसाळ्यात हवामान खूप आल्हाददायक होते. पण या आल्हाददायक हवामानात आरोग्याची काळजी घेणेदेखील महत्त्वाचे आहे. या ऋतूत अन्नातून विषबाधा होण्याचा धोका ...

Jalgaon News : नागरिकांनो काळजी घ्या ! वातावरणात बदल, ‘या’ आजाराचे वाढले रुग्ण

जळगाव : जिल्ह्यात वातावरणात बदल होत असल्याने सध्या सर्दी, खोकला, ताप, थंडीच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्हाभरात प्राथिमक केंद्रांमध्ये दिवसाला साडेचार हजारांहून अधिक ...

Jalgaon News : हतबल आयुक्तांचे ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या’

जळगाव : कुत्रे निर्बिजीकरणासाठी महापालिका प्रशासनाने गत वर्षभरात तिसऱ्यांदा निविदा काढली. परंतु दराबाबत अनेक संस्था नाक मुरडत असल्याने आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे कमालीचे हतबल झाले ...