संमिश्र
पाडळसरे धरण प्रकल्प PMKSY योजनेत सामाविष्ट; खासदार स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश
जळगाव : जिल्ह्यातील पाडळसरे धरण प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश झाला आहे. यामुळे जिल्हयातील सिंचन क्षमतेस बळकटी मिळण्यास मदत होईल. या प्रकल्पासाठी केंद्र ...
अमळनेर पोस्ट ऑफिसचे सर्व्हर डाऊन ; भावासाठी राखी पाठविणाऱ्या बहिणींचा हिरमोड
अमळनेर : रक्षाबंधनाचा सण उद्यावर येऊन ठेपला आहे. बहिणी आपला भाऊ दूर परगावी असणाऱ्या भावाला राखी बांधण्यासाठी जात असतात, तर काहींना हे शक्य होत ...
मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार
मध्य प्रदेशातील दातिया जिल्ह्यात एका विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही महिला आपल्या मुलांसह घरात एकटी असतांना हा निंदनीय प्रकार घडला. याप्रकरणी ...
स्मशानभूमीतील सोलर पॅनलचे काम त्वरित थांबवा : नशिराबादकरांची मागणी
जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथील झिपरू अण्णा महाराज मंदिरासमोरील स्मशानभूमीमध्ये सोलर पॅनल बसविण्यात येत आहे. हे काम त्वरित थांबविण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली ...
Hatnur Dam : हतनूर धरण तिरंग्याच्या प्रकाशात उजळले
Hatnur Dam : ‘हर घर तिरंगा’ जनजागृती पंधरवड्यानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या निर्देशांनुसार हतनूर धरणावर तिरंगा स्वरूपातील भव्य रोषणाई करण्यात आली आहे. २ ऑगस्ट ...
जळगावात विधी सेवा चिकित्सालय (Legal Aid Clinic) चे उद्घाटन
जळगाव : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या आदेषान्वये ...
Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान सामना रद्द ? UAE कडून मोठी अपडेट
Asia Cup 2025 : आशिया कप २०२५ मधील सर्वात मोठा सामना १४ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये खेळला जाणार ...
मराठा आरक्षण : मनोज जरांगे पुन्हा उतरणार मैदानात ; ‘या’ तारखेला होणार मुंबईत निदर्शने
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलन अधिक तीव्र करण्याची घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी हे मुंबईत २९ ऑगस्टपासून नव्याने आंदोलन उभारणार ...
धुळे जिल्ह्यात ‘खालिद का शिवाजी’ प्रदर्शित होऊ नये : हिंदुत्ववादी संघटनांची मागणी
धुळे : जिह्यातील चित्रपटगृहात “खालिद का शिवाजी” हा चित्रपट प्रदर्शित करु नये अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन जिल्हाधिकारकी भाग्यश्री विसपुते ...