संमिश्र
ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताचे कारण काय? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले…
तरुण भारत लाईव्ह । ओडिशा : शुक्रवारी सायंकाळी सात वाजता ओडिशा येथे रेल्वेचा भीषण अपघात झाला. दोन पॅसेंजर ट्रेन आणि मालगाडी यांच्यात झालेल्या भीषण ...
पद्म पुरस्कारांसाठी नामांकन प्रक्रिया सुरू; असा करा अर्ज
Padma Award : केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी ऑनलाइन नामांकन मागवले आहेत. मंत्रिमंडळ सचिवालयाचे मुख्य सरकारी सचिव दिनेश कुमार यांनी सांगितले ...
WTC 2023 Final: मॅचच्या आधी संघ निवडीवरून गोंधळ!
WTC 2023 Final: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या WTC फायनलच्या आधी भारतीय संघासमोर अंतिम ११ खेळाडू निवडण्याचे मोठे आव्हान आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ...
…तर तुम्हाला ‘या’ तारखेला डेबिट कार्ड सेवा उपलब्ध होणार नाही, व्यवहारही करू शकणार नाहीत!
तरुण भारत लाईव्ह । २ जून २०२३ । जर तुम्ही कोटक महिंद्रा बँकेचे ग्राहक असाल, तर तुम्हाला 3 आणि 10 जून 2023 रोजी काही ...
छत्रपती शिवाजी महाराजांनी भारताची एकता-अखंडता सर्वोच्च ठेवली!
PM Narendra Modi : आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा 350 वा वर्धापन दिन आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संदेश दिला आहे. छत्रपती ...
महागडे औषध लिहून देणाऱ्या डॉक्टरांचा आता वाजणार बँड, हा आहे नियम
Expensive medicine : रुग्णांना महागडी औषधे लिहून देणाऱ्या डॉक्टरांना आता सावध व्हावं लागणार आहे. कारण नुकतेच केंद्र सरकारने डॉक्टरांना बाहेरून महागडी औषधे रुग्णांना लिहून ...
मुस्लीम लीगसंदर्भातील वक्तव्यावरून भाजपचा राहुल गांधींवर निशाणा
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुस्लीम लीगला धर्मनिरपेक्ष पक्ष म्हटल्यानंतर राजकारण तापले आहे. राहुल गांधींच्या या वादग्रस्त वक्तव्यावरुन भाजपाने आता राहुल ...
मोहन भागवत म्हणतात, इस्लाम भारतात सुरक्षित; राजकीय पक्षांना दिला मोठा सल्ला
नागपूर : नागपुरात रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवतांनी देशातील धार्मिक स्थिती आणि हिंदू-मुस्लीम ऐक्याविषयी ...
हिंदू साम्राज्य दिन : सुवर्णकाळाचे स्मरण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होणे म्हणजे आपल्या सर्वांसाठीच आनंदाचा सोहळा आहे. ३५० वर्षांच्या गुलामगिरीनंतर याच दिवशी महाराष्ट्राने स्वराज्याचे सुवर्णसिंहासन पाहिले, त्यामुळे ...
देशातील लोकांना आणखी दोन वर्षे ‘या’ योजनेचा लाभ घेता येणार, जाणून घ्या तपशील
Atal Bhujal Yojana: राष्ट्रीय स्तरावरील सुकाणू समितीने (NLSC) भारताच्या केंद्रीय क्षेत्र जलसंधारण योजना, अटल भुजल योजना (अटल जल) चा कार्यकाळ आणखी दोन वर्षांनी वाढवला आहे. ...