संमिश्र

वन विभागात आता मजुरांना महिन्याभरातच मिळणार मजुरी

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : राज्याच्या वन विभागात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, उपक्रमांसाठी मजुरांकडून कामे केली जातात. परंतु, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे मजुरांना ...

“आपण त्यांच्या समान व्हावे”

तरुण भारत लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२३ ।   युवकांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शालेय जीवनात असताना आमच्या शाळेमध्ये नेहमी महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजऱ्या करण्यात ...

चिमुकल्यांना सांभाळा, उष्माघाताने पाच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

हिंगोली : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात वाढ होऊ लागली असतानाच काही ठिकाणी पारा चाळीशी पार गेला आहे. वाढत्या तापमानामुळे एप्रिल महिन्यापासूनच नागरिकांना उन्हाचे ...

तुमच्या मोबाईलमध्ये हे फिचर नसल्यास बंद पडणार तुमचा मोबाईल

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं मोबाईल फोनबद्दल महत्त्वाचे आदेश दिले आहेत. प्रत्येक मोबाईलमध्ये आपत्कालीन अलर्ट फीचर देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. भारतात विक्री होणार्‍या ...

BBC विरोधात गुन्हा दाखल, काय प्रकरण?

नवी दिल्ली : ब्रिटीश ब्रॉडकास्टींग कंपनी (बीबीसी) विरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बुधवारी खटला दाखल केला आहे. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट (फेमा) या कायद्याचे उल्लंघन केल्या ...

पीएम विश्वकर्मा योजना : आता कोट्यावधी कारागिरांना होणार फायदा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी या वर्षीच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेचे (पीएम-विकास) स्वागत करताना सांगितले की, ” ही ...

रोजगार म्हणजे नोकरी का?

वेध – नंदकिशोर काथवटे भारतात प्रचंड बेरोजगारीची समस्या आहे. दिवसेंदिवस ही समस्या वाढत असून बेरोजगारीला केवळ सरकारच जबाबदार आहे. अशाच बातम्या आजवर कानी पडत ...

चटकदार पालक चाट रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । १३ एप्रिल २०२३। पालक लोहयुक्त असतो आणि त्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. पण लहान मुलांना पालक फारसा ...

पोलिसांनी केला गँगस्टर अतिक अहमदचा मुलगा असदचा एन्काऊंटर

उत्तर प्रदेश : अतिक अहमद यांचा मुलगा असद याची झांशीमध्ये यूपी एसटीएफ टीमने हत्या केली आहे. त्याच्याशिवाय आणखी एका बदमाश गुलामालाही पोलिसांनी ठार केले ...

हिंदुत्व : स्वातंत्र्योत्तर कालखंड !

इतस्तत: – डॉ. विवेक राजे इंग्रजी जोखडातून मुक्त होण्याआधी हिंदुत्व विचारांना राजकीय आणि सामाजिक पाठींबा नव्हता. कारण, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी हिंदू-मुस्लिमांनी एकत्र असायला हवं, ही ...