संमिश्र

महाराष्ट्रात केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल

तरुण भारत लाईव्ह । ११ एप्रिल २०२३। न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मुंबई येथे मोठी भरती जाहीर झाली असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली ...

इंग्रजांच्या नोकरीला लाथ मारत त्यांनाच आव्हान देणारे स्वातंत्र्य सेनानी ‘वीर बहादूर खाज्या नाईक’

तरुण भारत लाईव्ह न्यूज । सायसिंग पाडवी । भारतीय स्वातंत्र्य लढ्यात थोरपुरुषांसोबतच आदिवासी क्रांतिवीर नेहमीच अग्रेसर होते. अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, परंतु आदिवासी ...

ब्रेकिंग! राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द

नवी दिल्लीः निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला मोठा धक्का दिले आहे. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या कारवाईमुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का ...

डाळिंबाचा रस आरोग्यासाठी उपयुक्त

तरुण भारत लाईव्ह । १० एप्रिल २०२३। नियमितपणे डाळिंबाचा रस प्यायल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतील. डाळिंबाचा रस खूप फायदेशीर आहे. डाळिंबाचा रस ...

गृहिणींना मोठा दिलासा! खाद्यतेलाच्या किंमतीत मोठी घसरण

तरुण भारत लाईव्ह । १० एप्रिल २०२३ : वाढत्या महागाईमुळे जनता होरपळून निघत आहे. एकीकडे सर्वच गोष्टी महाग होत असताना त्यात काहीसा दिलासा सर्वसामान्यांना ...

झटपट चीझ ओनियन रिंग रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । १० एप्रिल २०२३। संध्याकाळच्या वेळेला भूक लागते. अशावेळी काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते. तर यावेळी तुम्ही चीझ ओनियन रिंग घरी ...

इतिहास आणि इतिहासजमा…!

दिल्ली दिनांक – रवींद्र दाणी ‘मृत्युंजय’ या प्रसिद्ध कादंबरीत एका ठिकाणी लिहिले आहे, ‘‘जेव्हा हाडा-मासाची माणसे अबोल होतात, तेव्हा दगड-मातीत बांधल्या गेलेल्या वास्तू बोलू ...

राष्ट्रपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर

  कानोसा – अमोल पुसदकर महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहात काही संघटनांनी अशी मागणी केली की, पूजनीय बाबासाहेबांसोबत सामील असलेल्या अनेक ब्राह्मणांना जर तुम्ही ...

भारताची संरक्षण सिद्धता

अग्रलेख कुठल्याही देशाचे अस्तित्व आणि सार्वभौमत्व टिकवून ठेवायचे असेल तर त्या देशाची संरक्षण व्यवस्था अतिशय मजबूत व उत्तम असणे आवश्यक असते. त्या देशातील नागरिक ...

निसर्गाच्या लहरीपणाचा अवकाळी फटका…

वेध – नितीन शिरसाट निसर्गाची करणी आणि नारळात पाणी, असे आपण म्हणतो. गेल्या 10 वर्षांपासूनअवकाळी पावसाच्या लहरीपणाचा शेती पिकांना फटका बसत असून शेती पिके, ...