संमिश्र

नितीन गडकरी का हवेत?

प्रासंगिक – मोरेश्वर बडगे देशाचे लोकप्रिय नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे महाराष्ट्राला पडलेले गुलाबी स्वप्न आहे. कालिदास असता तर डोक्यावर ...

ब्रह्मांडीं तेंचि पिंडीं असे।

समर्थ नेतृत्व – माधव श्रीकांत किल्लेदार मनुष्यप्राणी हा गुण आणि कौशल्य याने नटलेला आहे. सर्व प्राणिमात्रात मनुष्याला जे हवे आहे ते स्वतःच्या अंगभूत गुणांनी ...

रेल्वेप्रवाशांना दिलासा : १०० उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या धावणार

तरुण भारत लाईव्ह । ३१ मार्च २०२३। उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये गावी जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे मध्य रेल्वेने पाच मार्गांवर १०० उन्हाळी विशेष ...

‘गुगल‘ला १,३३८ कोटींचा दंड, काय प्रकरण?

नवी दिल्ली : चॅटजीपीटीच्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी तसेच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गुगलने बार्ड ही प्रणाली विकसित केली. मात्र असे करताना गुगलने प्ले स्टोअरच्या धोरणांचा ...

सरावा दरम्यान हवेतच दोन हेलिकॉप्टरची टक्कर; नऊ जणांचा मृत्यू

तरुण भारत लाईव्ह । ३० मार्च २०२३। केंटुकी भागातील बुधवारी रात्री सरावा दरम्यान हवेतच दोन हेलिकॉप्टरची टक्कर होऊन नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिय ...

चविष्ट काजू हलवा रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । ३० मार्च २०२३। काजू हलवा गोड डिशेशपैकी उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात बनणारी एक पाककृती आहे. साखरेचा पाक व काजूची पावडर ...

युवकांना नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी! केंद्रात तब्बल 10 लाख पदे रिक्त, कोणत्या विभागात किती जागा?

आजकाल प्रत्येक सुशिक्षित तरुण तरुणी नोकरीच्या शोधात आहे. कोरोनामुळे राज्यासह केंद्रातील अनेक विभागात हजारो-लाखोच्या संख्यने पदे रिक्त आहे. तरी देखील मागील काही दिवसापासून भरती ...

मोठा निर्णय! १ एप्रिलपासून ‘ही’ औषधे स्वस्त होणार

नवी दिल्ली : केंद्र सरकारने बाहेरून येणार्‍या औषधांवरील आयात शुल्क रद्द केलं आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य गंभीर आजाराने त्रस्त आहेत आणि त्यांना परदेशातून औषधे ...

मोठी बातमी; व्याजदर आणखी वाढणार!

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण धोरण समितीची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. नवीन आर्थिक वर्षाचा हा पहिला द्वि-मासिक आर्थिक आढावा असेल. यामध्ये मुख्य ...

एक टेबल, पाचशे रुपयाची बुंदी आणि रामाचा फोटो !

रेशिमबाग रामनवमी विशेष तरुण भारत लाईव्ह । नागपूर : तीन दशकांपूर्वी अयोध्येत रामलीला आपल्या मूळ स्थानी विराजमान होतील का आणि कधी? हा प्रश्न आबालवृद्धांच्या ...