संमिश्र
‘वारी’तील शिस्त प्रेरणादायी : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव : वारी ही केवळ पंढरीची वाट नसून, ती अंतर्मनाचा प्रवास असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते चांदसर दिंडी सोहळ्यात बोलत होते. ...
विलास मोरे यांची कविता मराठी बालभारती अभ्यासक्रमात
एरंडोल : येथील साहित्यिक विलास कांतीलाल मोरे यांची ” चांदोबाचं घर ” ही कविता महाराष्ट्र राज्य पाठय पुस्तक निर्मिती मंडळाच्या बालभारती इयत्ता पहिलीच्या मराठी ...
बँक खात्यात कोणीही करू शकणार नाही फेरफार, फक्त करा ‘या’ पाच गोष्टी
Bank account fraud : अलिकडेच राजस्थानमध्ये बँक फसवणुकीचा एक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये एका बँक कर्मचाऱ्याने ४१ ग्राहकांच्या ११० हून अधिक खात्यांमधून सुमारे ...
जळगाव बसस्थानक परिसरात काँक्रिटीकरण; जूनअखेर होणार काम पूर्ण
जळगाव : शहरातील मध्यवर्ती बस स्थानक (नवे स्टॅण्ड) परिसराचे बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर फलाट आणि बसेससाठी वाहनतळाचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. ...
Garlic Health Benefits : फंगल इन्फेक्शन ते हृदयविकाराच्या समस्येवर लसूण आणि मधाचे सेवन ठरते रामबाण
Garlic Health Benefits : भारतातील बहुतांश व्यंजनांमध्ये लसणाचा वापर केला जातो. विशेषतः मसालेदार पदार्थांची चव वाढवण्यास लसूण मदतगार ठरतो. लसूण हा फक्त पदार्थांची चव ...
High BP : तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या आहे का? मग, ‘या’ 4 गोष्टींची घ्या काळजी, दूर होईल समस्या
High BP : सध्याचे जीवन हे धावपळीचे आहे. या धावपळीच्या जीवनशैलीत व्यक्तीची आहारशैली चुकीची झाली आहे. चुकीची आहारशैली आरोग्यासाठी घातक ठरत आहे. सध्या लोकांमध्ये ...
सत्तर वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशिप अन् जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर जोडप्याने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
विवाह हा प्रत्येकाच्या जीवनातील एक हळुवार कप्पा असतो. जीवनातील चढ उतारामध्ये जीवनसाथी हा महत्वाचा असतो. एकीकडे विवाह बंधनात न अडकता लिव्ह इन रिलेशशीपमध्ये राहण्यास ...
आपले सरकारच्या ‘या’ सेवा शुल्कात वाढ, निर्णय मागे घेण्याची मागणी
मुंबई : राज्य शासनाने सेतू सेवा केंद्रावरील सेवा शुल्कात दुप्पटीने दरवाढीस २५ एप्रिल २०२५ रोजी मंजुरी दिला आहे. या दरवाढीचा फटका राज्यातील शेतकरी, विद्यार्थी, ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार : पंचवीस टक्के शुल्काचा घोळ, भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशचा आरोप
जळगाव : आरटीई अंतर्गत २५% विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र शाळांना शासन निर्णयानुसार दिल्या जाणाऱ्या प्रतिपूर्ती शुल्काबाबत गंभीर माहिती उघड झाली आहे. माहिती अधिकारात मिळालेल्या उत्तरानुसार, ...