संमिश्र

खुशखबर! शिर्डी ते तिरुपती चालविण्यात येणार विशेष १८ रेल्वे गाड्या

Shirdi Special Train : रेल्वे प्रशासनाकडून शिर्डी-तिरुपती भक्तांना मोठी भेट देण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाकडून साईनगर शिर्डी आणि तिरुपती दरम्यान १८ विशेष सेवा चालवण्यात ...

Important Days Of August 2025 : रक्षाबंधन ते गणेश चतुर्थी… जाणून घ्या ऑगस्टमध्ये काय आहे?

Important Days Of August 2025 : यंदाचा ऑगस्ट महिना खूप खास असणार आहे. कारण या महिन्यात स्वातंत्र्य दिवस, रक्षाबंधन, गणेश चतुर्थी आणि इस्रो दिनसह ...

Ganpati Festival 2025 : मध्य रेल्वेकडून गणपती स्पेशल ट्रेन्सची घोषणा, जाणून घ्या वेळापत्रक

Ganesh Chaturthi Special Railway : गणेश उत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेकडून आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने तब्बल ४४ विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली ...

WCL 2025 : फक्त एक सामना जिंकून भारताची सेमीफायनलमध्ये धडक, जाणून घ्या पॉइंट्स टेबलची स्थिती

WCL 2025 : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ च्या शेवटच्या ग्रुप स्टेज सामन्यात इंडिया चॅम्पियन्सने वेस्ट इंडिज चॅम्पियन्सविरुद्ध पाच विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात ...

जळगावात श्री जैन युवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा

जळगाव : शहरात श्री जैन युवा फाउंडेशनचा पदग्रहण सोहळा रविवार (२७ जुलै) रोजी आयोजित करण्यात आला या सोहळ्यात जैन युवा रत्न पुरस्काराने दोघांना सन्मानित ...

दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळामार्फत जळगाव जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या दहावी (इ.१०वी) व बारावी (इ.१२वी) पुरवणी ...

निमशहरी, ग्रामीण भागांतील तक्रार निवारणासाठी एआयची मिळणार मदत

मुंबई : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (एमआयटीई) डिजिटल समावेशन उपक्रमांतर्गत, कॉमन सर्व्हिस सेंटर्स (सीएससी) आणि एआय सीआरएम व सेल्सफोर्स यांनी ग्रामीण आणि निमशहरी ...

भारत हे केवळ नाव नसून संस्कृतीचे प्रतीक, त्यात बदल नकोच : मोहन भागवत

कोची (केरळ) : भारत हे केवळ एक नाव नाही, तर ते एका संस्कृतीचे प्रतीक आहे. त्यामुळे त्यात बदल करू नये किंवा त्याचा अनुवादही करू ...

शहादा तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था, त्वरित दुरुस्तीची प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

शहादा : तालुक्यातील मोहिदा,सोनवद, कहाटूळ आणि जयनगर या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था झाली असून या परिसरात बिटुमिनस व काँक्रीट रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी ग्रामविकास व पंचायतराज ...

श्रावणात ‘ही’ ५ रोपे घरी आणा, लाभेल महादेवाची विशेष कृपा

तुम्ही श्रावण महिन्यात घरात ही झाडे लावली तर तुमचे नशीब बदलेल. यासोबतच आर्थिक स्थितीही मजबूत राहील. घरात ही झाडे लावल्याने भगवान शिव, माता लक्ष्मी, ...