संमिश्र

पुरेशा झोपेनंतर देखील दिवसा आळस का येतो ? जाणून घ्या करणं…

रात्री पुरेशी झोप घेऊन सुद्धा दिवसा आळस येत असल्याच्या अनेकांच्या तक्रारी असतात. काहींना कामाच्या ठिकाणी डुलक्या लागतात. काहींना चकवा जाणवतो, तर काहींना काम करण्याची ...

RSS News : उत्तरकाशीमध्ये मदतीसाठी आरएसएस सक्रिय

हरिद्वार : उत्तरकाशीतील आपत्तीग्रस्त गावांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मदतीसाठी पोहचले आहेत. त्यांनी बाधित कुटुंबांना रेशन किट वाटले आणि नुकसानीचा आढावा घेतला. इतर सामाजिक ...

चाळीसगावात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी

चाळीसगाव : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत. तसतशी इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणीला गती येत आहे. विविध गावांमध्ये तसेच ...

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते ‘रेलवन’ सुपर अॅपचे लोकार्पण

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी रेल्वे सेवा अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच ...

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाळेत शाडू मातीच्या गणपती मूर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक

जळगाव : महापालिकेतर्फे एक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे ज्याअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने शाडू मातीच्या गणपती मूर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक देण्यात येणार ...

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचा बुधवारी भुसावळात महामेळावा

जळगाव : शहरातील पद्मालय विश्रांतीगृह महाराष्ट्र परिवहन महामंडळातील सर्व सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांच्या उच्चस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक येथे संपन्न झाली. रविवारी (१० ऑगस्ट) रोजी झालेल्या बैठकीच्या ...

राज्य सरकारच्या विरोधात जळगावात शिवसेनेचा (उबाठा) जनआक्रोश मोर्चा, पाहा व्हिडिओ

जळगाव : येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे राज्य सरकारमधील मंत्र्यांविरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केले. हा मोर्चा ...

नवीन धोरण : बँकाना आता १५ दिवसांत मृत खातेदारांचे दावे पूर्ण करणे बंधनकारक अन्यथा…

मुंबई: मयत ग्राहकांच्या बँक खात्यांशी आणि लॉकरशी संबंधित दाव्यांचे १५ दिवसांच्या आत निपटारा करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने एक विशेष पुढाकार घेतला ...

परवाना विभागातील लिपिकाचे निलंबन करा : आरपीआय आठवले गटाची मागणी

जळगाव : स्कुल बसेसचा (एमएच २० डब्ल्यु९९४७ व एमएच २० डब्ल्यु९९५४) परवाना रद्द करण्यासाठी व्यवसाय कराची बनावट पावती सादर केल्याचे सिद्ध झाले होते. तरिही ...

मशिदींवरील भोंगे बंद करावेत ! विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाची मागणी

तळोदा : येथील मशिदीवर अनधिकृत भोंगे लावले असून त्यामुळे ध्वनिप्रदूषण होते, अशी तक्रार विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने तळोदा पोलिसात दिली आहे. शहरातील मशिदींवरील ...