संमिश्र
व्यक्तिमत्वाचा प्रत्येकजण चाहता होईल! फक्त या 5 गोष्टी फॉलो करा
Personality Tips: जीवनात यशस्वी होण्यासाठी, आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या सौंदर्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सकारात्मक व्यक्तिमत्वामुळे माणसाचा आत्मविश्वास वाढतो आणि अगदी कठीण गोष्टीही सोप्या वाटतात. व्यक्तिमत्व ...
सिराजने दाखवले औदार्य, मदत करणाऱ्यांना दिल्या मौल्यवान वस्तू भेट, पहा व्हिडिओ
भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर टीम इंडियाच्या खेळाडूंनी आपापसात एक सामना खेळला, ज्यामध्ये बार्बाडोसच्या स्थानिक खेळाडूंनीही सहभाग घेतला आणि भारतीय ...
बंगाल हिंसाचाराची अजब कहाणी! गेटवर ठेवलेली सापडली पांढरी साडी-अगरबत्ती-तुळशी
West Bengal News: पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतदान होणार आहे. त्याआधीही विरोधी पक्षातील नेते आणि उमेदवारांना धमकावण्याची प्रकरणे समोर येत ...
Actress Madhu : इंडस्ट्री का सोडली? बऱ्याच वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा…
मुंबई : बॉलिवूड चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारी अभिनेत्री मधू सध्या इंडस्ट्रीपासून दूर आहे. नव्वदच्या दशकातील ती सर्वांत लोकप्रिय अभिनेत्री होती. मात्र तिने चित्रपटातील करिअर ...
सेन्सेक्स, निफ्टी पुन्हा विक्रमी उच्चांकावर
तरुण भारत लाईव्ह | मुंबई : विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात केलेली गुंतवणूक आणि रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये झालेल्या दमदार खरेदीच्या बळावर गुरुवारी सेन्सेक्सने तसेच निफ्टीने पुन्हा ...
टीम संकटात : आशिया कप-वर्ल्ड कपआधीच टीमच्या मोठ्या खेळाडूचा निवृत्तीचा निर्णय…
Cricket : वनडे वर्ल्ड कप 2007 मध्ये टीम इंडियाला पराभवाचा हिसका दाखवणारा बांगलदेशचा अनुभवी फलंदाजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, यामुळे ...
ना लेखी परीक्षा ना मुलाखत! रेल्वेत 1104 जागांवर थेट भरती, 10वी+ITI उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी..
उत्तर पूर्व रेल्वेत काही रिक्त पदावर भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. दहावी आणि आयटीआय पास उमेदवारांना येथे मोठी संधी ...
चांद्रयान-३ मोहिमेबाबत इस्त्रोकडून मोठी अपडेट; भारत लवकरच रचणार हा इतिहास
श्रीहरीकोटा : चांद्रयान ३ ही भारताची महत्वाची चंद्र मोहिम आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. याआधीच्या चांद्रयान १ आणि चांद्रयान ...
LIC ची ही योजना विलक्षण आहे, तुम्हाला आयुष्यभर मिळतील पैसे
एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी नवीन योजना आणत असते. एलआयसीचे उद्दिष्ट हे आहे की प्रत्येक वर्गाला जीवन सुरक्षा मिळू शकेल. याच उद्देशाने एलआयसीने नुकतीच वृद्धांसाठी ...
हाय-हाय महागाई : टोमॅटो-डाळ नंतर आता भाताचं नंबर लागलं, किती रुपयांनी?
देशात खाद्यपदार्थांच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत की सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. टोमॅटो-लिंबू असो की डाळी, सर्वांचे भाव गगनाला भिडले आहेत. आता भाताची पाळी ...