संमिश्र
नव्या संसदेतील अखंड भारताच्या नकाशावरुन एस.जयशंकरांनी पाकिस्तानला धुतलं
नवी दिल्ली : नव्या संसदेमध्ये अखंड भारताच्या कलाकृतीवरून पाकिस्तान, नेपाळ आणि बांग्लादेशने आगपाखड सुरु केली आहे. आपले देशही भारताने आपल्या नकाशात आपले असल्याचे दाखविल्याचा ...
मुलीला भेटण्यासाठी ९० वर्षाच्या वृध्देने तीन चाकी सायकलने केला १७० किमीचा प्रवास
इंदोर : परिस्थितीने लाचार केलं की वय, शारिरिक अपंगत्व आदी कोणत्याची बाबी आडव्या येत नाहीत. मात्र अशा परिस्थितीतही आईचं आपल्या मुला-मुलींवर किती प्रेम असतं ...
आता आली देशातील पहिली सेल्फ ड्रायव्हिंग कार
नवी दिल्ली : देशातील ऑटोनॉमस कारची कॉन्सेप्ट अजूनही सुरुवातीच्या टप्प्यावर आहे. अशा परिस्थितीत एका भारतीय स्टार्टअपने देशातील पहिल्या सेल्फ ड्रायव्हिंग कारचे अनावरण केले आहे. ...
मोठी बातमी; पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेनं आज व्याजदरात वाढ न करून सामान्यांना दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे आता इंधन कंपन्याही सामान्यांना दिलासा देण्याची शक्यता आहे. ...
आधार-पॅन जोडणीची मुदत पंधराव्यांदा वाढली
तरुण भारत लाईव्ह । नवी दिल्ली : आधार आणि पॅन (Aadhaar-PAN link) कार्डच्या जोडणीची मुदत पुन्हा वाढवून 30 जून करण्यात आली आहे. आधार-पॅन जोडणीची ...
RBI चा दिलासा… व्याजदर “जैसे थे”
तरुण भारत लाईव्ह । नवी दिल्ली : RBI’s relief चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या RBI MPC ने सलग दुसऱ्यांदा व्याजदरात वाढ केलेली नाही. आरबीआय गव्हर्नर ...
मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी भेट! उडीद, तूर, ज्वारीसह खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांना एक भेट दिली आहे. ती म्हणजेच उडीद, तूर या खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. ...
ITBP मध्ये हेड कॉन्स्टेबल पदांवर बंपर भरती ; 10वी उत्तीर्णांना मोठा चान्स
इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) मध्ये हेड कॉन्स्टेबल (मिडवाइफ) च्या रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून या भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ९ जूनपासून ...
मान्सूनबाबत गुड न्यूज; पुढील ४८ तासांत…
मुंबई : अरबी समुद्रात एकीकडे बिपरजॉय हे चक्रीवादळ घोंगावत असताना दुसरीकडे मान्सूनबाबत एक गुड न्यूज आली आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसळीकर यांनी ...
कृषी विभागाची भूमिका योग्यच !
वेध – गिरीश शेरेकर crop insurance वेळी-अवेळी होणा-या वातावरण बदलाचे पिकांवर वाईट परिणाम होऊन संपूर्ण पीकच शेतक-यांच्या हातातून जाण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या. अशा ...