Team Tarun Bharat Live
अप्रतिम ऑफर; Hyundai च्या ‘या’ कारवर मिळतेय बंपर सूट, ऑफर एकदा पहाच..
नवी दिल्ली । तुम्ही जर Hyundai ची नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी उपयुक्त ठरेल. होय, Hyundai तिच्या Grand i10 ...
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
मुंबई : महाराष्ट्रातील सरकारला जनतेच्या प्रश्नाशी घेण-देण नाही. जनतेला मोठे-मोठे आश्वासन देऊन भाजप सत्तेत आले. १०५ आमदारांना निवडून दिल्याची चूक महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आले ...
ग्रॅज्युएट्स पास आहात का? बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 400 पदे रिक्त
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. नोंदणी लिंक आजपासून म्हणजेच 13 जुलै 2023, सुरु झाली असून ...
चांद्रयान ३ च्या लाँचिंगपूर्वी इस्रोचे अधिकारी तिरुपती मंदिरात
तिरुपती : भारताचे महत्त्वाकांक्षी चांद्रयान -३ चंद्राकडे झेपायला सज्ज असून १४ जुलैला दुपारी २.३५ वाजता होणाऱ्या उड्डाणाकडे अवघ्या देशवासीयांचे लक्ष लागले आहे. भारताची ही ...
जयंत पाटीलही अजित पवारांच्या सोबत जाणार? या आहेत हालचाली
मुंबई : अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडले आहेत. आमदारांच्या संख्याबळानुसार, अजित पवारांचे पारडे जड असून बोटावर मोजता येणाऱ्या आमदारांचा ...
Chandrayaan 3 : ‘इस्रो’चे चांद्रयान इतिहास घडवण्यासाठी सज्ज; ‘या’ दिवशी उतरणार चंद्रावर
श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) बहुप्रतीक्षित चंद्र मोहीम चांद्रयान-3 (Chandrayaan-3) साठी सज्ज झाली आहे. इस्रोचं चांद्रयान 3 अंतराळयान शुक्रवारी 14 जुलै 2023 ...
भारतानं केलं पाकिस्तानचं समर्थन, वाचा काय घडलं संयुक्त राष्ट्रांमध्ये
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये नेहमीच जोरदार खडाजंगी होत असते. मात्र नुकतेच संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेमध्ये पाकिस्तानने मांडलेल्या एका प्रस्तावाला भारताने ...
जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर काय स्वस्त, काय महाग; वाचा सविस्तर
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी कौन्सिलची ५० वी बैठक रात्री उशिरा संपली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. जीएसटी ...
पावसाचा हाहाकार! 91 जणांचा मृत्यू; या राज्यांमध्ये थैमान
नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे. पावसामुळे झालेले अपघात, भूस्खलन आणि पुरामुळे मंगळवारी आणखी 21 ...
मोठी बातमी; ४१ कोटी भारतीय गरीबीतून बाहेर; संयुक्त राष्ट्रांचा रिपोर्ट
नवी दिल्ली : भारताने गरीबीवर मात करण्याच्या दृष्टीने एक मोठी कामगिरी केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिली आहे. गेल्या १५ वर्षांमध्ये भारतातील ४१.५ कोटी नागरिक ...