Team Tarun Bharat Live
राष्ट्रवादीमुळे अस्वस्थता, शिंदे गटातील आमदार घरवापसीच्या तयारीत?
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने एन्ट्री केल्यामुळे शिंदे गटात नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा आहे. कारण मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला नक्की संधी मिळेल, ...
समान नागरी कायद्यासंदर्भात मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय; वाचा सविस्तर
नवी दिल्ली : भोपाळमध्ये भाजप बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी समान नागरी संहितेचा पुरस्कार केला होता. त्यानंतर आता केंद्र सरकारने या दिशेने एक ...
तुम्ही नेहमी भाजपशी चर्चा करता अन् माघार घेता… भुजबळांचा पवारांवर हल्ला
मुंबई | अजित पवार गटाने जराही भीडभाड न ठेवता थेट शरद पवारांवर हल्ला चढवणं सुरु ठेवलं आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ ...
मंत्री अनिल पाटील यांचा मोठा दावा, अजितदादांसोबत ४० पेक्षा अधिक आमदार
मुंबई : राष्ट्रवादीतील या फुटीनंतर शरद पवार सुद्धा मैदानात उतरले. आज शरद पवार आणि अजित पवारांनी आज स्वतंत्र बैठका बोलावल्या असून दोघांकडून आमदारांना व्हीप ...
मणिपूरमध्ये जमावाकडून कॅम्पवर हल्ला, शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न
इंफाळ : मणिपूर गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. संतप्त जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये ...
धुळ्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरखाली चिरडल्याने १३ जणांचा मृत्यू
धुळे : भरधाव वेगातील एक कंटेनर हॉटेलमध्ये घुसल्याने जवळपास १३ जण ठार झाल्याची भयावह घटना धुळे जिल्ह्यातील मुंबई – आग्रा महामार्गावर घडली आहे. या ...
भाजपा एकनाथ शिंदेंची साथ सोडणार नाही, ही आहेत पाच कारणे…
मुंबई : अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यापासून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, ...
एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या वेळीच… राष्ट्रवादीबाबत प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट
मुंबई : गेल्या वर्षी महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या मार्गावर असतानाच राष्ट्रवादीच्या ५४ पैकी ५१ आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपासोबत युती करावी असे पत्र शरद पवार ...
यु टर्न? खासदार अमोल कोल्हे शरद पवारांकडे परतले
मुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्याच्या राजकारणात मागील साडेतीन वर्षांत तिसरा महाभूकंप झाला. यानंतर कराड येथे जाऊन शरद पवार यांनी ...
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनांबाबत राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय
मुंबई । जर तुम्हीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य ...