Team Tarun Bharat Live

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला; मंत्र्यांच्या घरावर हल्ला

मणिपूर : मणिपूरमधील बिष्णूपूर आणि इम्फाळ पश्चिम जिल्ह्यांमध्ये बुधवारी संध्याकाळी आणखी हिंसाचार झाला. या वेगवेगळ्या घटनांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एका राज्यमंत्र्यांच्या घराला ...

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सातव्या वेतन आयोगाच्या चौथ्या हप्त्याची थकबाकी मिळणार

मुंबई । राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. सर्व शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या चौथ्या हप्त्याचे प्रदान ...

या आहेत भारतातील ५ सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

मुंबई : भारतासह जगभरात इलेक्ट्रिक कारची बाजारपेठ वेगाने वाढत आहे. भारतीय ग्राहकांच्या आवडी-निवडी व गरज लक्षात घेवून काही कंपन्यांनी स्वस्त इलेक्ट्रिक कारही बाजारात आहेत. ...

जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे 21,000 पगाराच्या जॉबची संधी.. या पदांसाठी निघाली भरती

जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने ...

देशातील सर्वात लोकप्रिय नेता कोण? असा आहे सर्व्हे

नवी दिल्ली : कर्नाटक निवडणुकीनंतर भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झालीय का? असा प्रश्‍न उपस्थित होत असतांना लोकनीती-सीएसडीएस आणि एनडीटीव्हीचा एक ...

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर विरोधकांचा बहिष्कार; हे आहे मुख्य कारण

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ मे रोजी देशातील नवीन संसद भवनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. मात्र आता या संसद भवनाच्या ...

‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर लागताच ‘सरपंच तरी होतील का’ म्हणत काढली इज्जत

नाशिक : ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून अनेकांचे नाव चर्चेत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ...

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींची प्रकृती बिघडली

मुंबई : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. मनोहर जोशी यांना सोमवारी सायंकाळी हिंदुजा रुग्णालयात ...

लोकसभा निवडणूक आणि महाविकास आघाडीबाबत अजित पवारांचे मोठं विधान

मुंबई : शिवसेना गेल्यावेळी जिंकलेल्या १८ जागा लढवेलच शिवाय आणखी काही जागा मविआत मिळतील, असे विधान ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी केले ...