Team Tarun Bharat Live

२००० रुपयांची नोट मागे का घेतली? आरबीआयने सांगितलं कारण…

मुंबई : २ हजार रुपयांची नोट वितरणातून मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी अचानक जाहीर केला. या नोटा बदलून घेण्यास अथवा ...

आरबीआय मोदी सरकारला देणार ८७,४१६ कोटी रुपये!

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) बोर्डाची बैठक गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक आव्हानांवरही चर्चा ...

नाना पटोलेंचा संजय राऊतांना इशारा, म्हणाले…

मुंबई : महाविकास आघाडीमध्ये सध्या लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्याची चर्चा सुरु झाली आहे. त्याआधी तिन्ही पक्षांनी आपआपल्या परिने राजकीय तयारी सुरु केली आहे. ...

संजय राऊत ट्रोलर्सच्या निशाण्यावर; हे आहे कारण

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या काही वक्तव्यांमुळे ते अनेकवेळा ट्रोल देखील होतात. ट्रोल झाल्यावर त्यावर ...

खान्देशातील जवानाची पुलवामा येथे आत्महत्या; पत्नी, मुलीशी व्हिडिओ कॉलकरुन संपवली जीवनयात्रा

धुळे : सीआरपीएफमध्ये कार्यरत असलेल्या धुळे शहरातील एका जवानानं जम्मू कश्मीर मधील पुलवामा येथे कर्तव्यावर स्वतःगोळी झाडून आत्महत्या केली. योगेश बिरहाडे असे त्यांचे नाव ...

नव्या संसद भवनाची ही वैशिष्टे वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान; २८ मे रोजी उद्घाटन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. संसदे भवनच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, लोकसभा अध्यक्ष ...

अरे देवा, तापमानाबाबत हवामान खात्याने दिला मोठा इशारा

पुणे : राज्यभरात सुर्य आग ओकत असल्याने उष्णतेच्या लाटेमुळे घरातून बाहेर पडणंही कठीण झालं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांचा पारा ४० अंशाच्या पार गेला आहे. ...

ECHS मार्फत जळगावात बंपर भरती ; 75,000 पर्यंतचा पगार मिळेल..

ECHS माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल अर्ज पोहोचण्याची ...

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, बैलगाडा शर्यतीला परवानगी

नवी दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांपासून अवघ्या महाराष्ट्राला प्रतिक्षा असणार्‍या बैलगाडा खेळांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती, तामिळनाडूमधील जल्लीकट्टू आणि ...

‘द केरळ स्टोरी’ खोटी म्हणणार्‍यांना सणसणीत चपराक, २६ पीडित महिला माध्यमांसमोर

मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ प्रोपोगंडा आहे, या सिनेमाची कथा खोटी आहे म्हणणार्‍यांना आता निर्मात्यांनी थेट उत्तर दिलं आहे. आयएसआयएसमध्ये सामील होण्यासाठी ज्यांना प्रवृत्त ...