Team Tarun Bharat Live
आमदारांनी तोंडाला बांधल्या काळ्या पट्ट्या; वाचा काय घडले विधानभवनात
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्याचे पडसाद शुक्रवारीही विधानसभेत उमटले होते. आता आज पुन्हा एकदा विधानसभेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी ...
महाराष्ट्रात कोरोना वाढतोय; ३ जणांचा मृत्यू; या आहेत नवीन मार्गदर्शक सूचना
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. राज्यात आज एकूण १७६३ सक्रिय रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत ...
सरकारी कर्मचार्यांच्या पेन्शनबाबत सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचार्यांकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली जात आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, छत्तीसगड, राजस्थान सरकारने जुनी ...
डापू गॅंगला मोदी सरकारचे तगडे आव्हान; गॅंग मेंबर चवताळले
२००२ पासून भारतीय डावे आणि पुरोगामी कमालीचे गोधळलेले आहेत. भारतीय राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी लोकांमध्ये डाव्यांच्या इकोसिस्टमचा मोठा धाक होता आणि अजूनही काही प्रमाणात आहे. ...
क्या बात है! Honda Activa 125 नवीन अवतारात येणार, फक्त एका बटणावर होणार ऑपरेट
नवी दिल्ली : फक्त एका बटणावर ऑपरेट होणारी स्कुटर लवकरच बाजारात येणार आहे. जपानी दुचाकी कंपनी Honda मोटरसायकल आणि स्कूटर्स लवकरच भारतीय बाजारात नवीन ...
एकनाथ शिंदे संतापले; म्हणाले, सावरकरांचा अपमान करणे हे देशद्रोहाचं काम
मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह विधान करणारे हा देशाचा अपमान आहे. गेले ८ महिने मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून अपमान करणारे, खोके, गद्दार, मिंदे, ...
मुंबई उच्च न्यायालयात 7वी पाससाठी बंपर भरती जाहीर ; तब्बल 47,600 पर्यंत पगार मिळेल
मुंबई उच्च न्यायालयात सातवी पास उमेदवारांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी bhc.gov.in/bhcpeonrecruitment2023/home.php लिंकवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ITI पास उमेदवारांसाठी मोठी संधी.. फटाफट अर्ज करा
तरुण भारत लाईव्ह । २४ मार्च २०२३। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, वर्धा येथे विविध पदांसाठी भरती आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानुसार पदांनुसार इच्छुक ...
अमेरिकेतील बँकिंग संकटानंतर अर्थमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, सरकारने केली ही योजना!
तरुण भारत लाईव्ह न्युज नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अमेरिकेतील बँकांचे अपयश आणि क्रेडिट सुईस समोर आलेले संकट यादरम्यान मोठा निर्णय घेतला ...
१ एप्रिलपासून महामार्गावरील प्रवास महागणार; टोलचे दर वाढणार, जाणून घ्या किती होणार वाढ?
नवी दिल्ली : मार्च महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहे. त्यांनतर एप्रिल महिन्याला सुरूवात होईल. एप्रिलपासून महामार्गावरील प्रवास महागणार आहे. तुम्हीही अनेकदा तुमच्या ...