Team Tarun Bharat Live
मातोश्रीची भाकरी आणि पवारांची चाकरी म्हणताच विधानसभेत गोंधळ
मुंबई : मंत्री दादा भुसे यांनी शेतकर्यांकडून कोट्यवधी रुपयांचे शेअर्स गोळा केल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी एका ट्विटच्या माध्यमातून केला ...
मुंबईच्या रस्त्यावर बंद पडली ज्येष्ठ नागरिकांची कार, खासदारच्या कृतीने सर्वच अवाक्
मुंबई : स्वत:च्या मतदारसंघात रस्त्यात अडचणीत सापडलेल्या व्यक्तींच्या मदतीला लोकप्रतिनिधी धावून गेल्याचे अनेकदा पहायला मिळते. मात्र, मतदारसंघ नसलेल्या आणि तेही मुंबईसारख्या शहरात बाहेरच्या मतदारसंघातील ...
FY23 :1 एप्रिलपासून करदात्यांच्या बाबतीत होणार हे मोठे बदल
नवी दिल्ली : येत्या 1 एप्रिलपासून सुरू होणार्या नवीन आर्थिक वर्ष 2023-24 (FY23) मध्ये अनेक नियम बदलतील, जे सर्वसामान्य नागरिकांशी निगडित असतील. नवीन आर्थिक ...
मोठी बातमी! सरकारी कर्मचार्यांचा संप अखेर मागे
मुंबई : गेल्या ७ दिवसांपासून चालू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचार्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. सरकारशी संपकरी कर्मचार्यांच्या संघटनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदें समवेत ...
पाकिस्तानची अक्कल ठिकाणावर! भारताशी संबंध सुधारण्याची उपरती
नवी दिल्ली : पाकिस्तान कर्जाच्या ओझ्याखाली पूर्णपणे दाबला गेला आहे. पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब उसळला आहे. दूध, गहू, पेट्रोल-डिझेलसह अन्य जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा झाला ...
एकनाथ खडसे-गुलाबराव पाटलांमध्ये जुंपली
मुंबई : अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या मुद्यावरुन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी मंत्री गुलाबराव ...
एकनाथ खडसेंनी विधान परिषदेत मांडली कापूस उत्पादक शेतकर्यांची व्यथा, म्हणाले…
जळगाव : अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुसरीकडे कापसाला भाव नसल्याने अजूनही मोठ्या प्रमाणात कापूस शेतकर्यांच्या घरातच पडून आहे. याच मुद्यावर ...
अवकाळीच्या नुकसानीवरुन विधानसभेत अजित पवार आक्रमक
मुंबई : जी गारपीट झाली त्याने शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आडवा झाला आहे. मात्र संपामुळे पंचनामे करायला कोण नाही. त्यामुळे अध्यक्ष ...
विरोधकांवरील ईडी आणि सीबीआयच्या कारवाईवर अमित शाह म्हणाले…
नवी दिल्ली : विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडी आणि सीबीआयमार्फत मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या जात आहेत. राजकीय सूडबुद्धीने या कारवाया केल्या जात असल्याचा आरोप विरोधी ...
मोठी बातमी! मुंबईत धडकण्यापूर्वीच शेतकर्यांचा मोर्चा मागे
मुंबई – विविध मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला शेतकर्यांचा मोर्चा मागे घेत असल्याची घोषणा माजी आमदार जेपी गावित यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ...