Team Tarun Bharat Live
जेडीसीसी बँकेच्या अध्यक्षपदासाठी रवींद्रभैय्यांचे नाव निश्चित झाल्यांनतर राष्ट्रवादीतून बंडखोरी?
जळगाव । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांचे नाव निश्चित केल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली. मात्र, ...
चिंताजनक! H3N2 नं बदललं रूप, अचानक रुग्णही वाढले
नवी दिल्ली : देशभरात इन्फ्लूएंझा ए सब टाईप H3N2 च्या रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांमध्ये विषाणूच्या पॅटर्नमध्ये लक्षणीय आणि ...
पुन्हा अस्मानी संकट! सोमवारपासून चार दिवस अवकाळीचा इशारा, जळगावात कशी राहणार स्थिती?
जळगाव : राज्यात सततच्या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. त्यातच गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. आता पुन्हा ...
जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का..! सह संपर्कप्रमुखासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
जळगाव : राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडून आला होता. तो म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ ...
धक्कादायक! वकिलाची बोलती बंद करण्यासाठी चक्क जादूटोणा
धुळे : धुळे न्यायालयात सुरू असलेल्या अंतिम युक्तीवादात विरोधी पक्षकाराच्या वकिलाची बोलती बंद करण्यासाठी चक्क जादूटोणा करण्याचा धक्कादायक प्रकार धुळ्यात आज समोर आला आहे. ...
कलिंगडाच्या शेतात गांजाची शेती
सोलापूर : कलिंगडाच्या शेतीत गांजाची शेती करण्याचा प्रकार माढा तालुक्यात उघडकीस आला आहे. कलिंगडाच्या शेतामध्ये लावलेली १४ लाख ३२ हजार रुपयांची १२० गांजाची झाडे ...
कोरोनानंतर H3N2 व्हायरसचे संकट; तज्ञांनी दिला हा इशारा
नवी दिल्ली : कोरोनानंतर आता H3N2 व्हायरस (इन्फ्लूएंझा व्हायरस) पसरू लागला आहे. H3N2 व्हायरस मुळे देशात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या ...
लोकसभा-विधानसभा एकत्रित लढवणार, महाविकास आघाडीचा निर्णय
मुंबई : महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीला विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, ...
शेतकर्यांना केंद्राप्रमाणेच वर्षाला ६ हजार रुपये मिळणार; फडणवीसांची घोषणा
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये राज्य सरकारकडून केंद्राच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर करण्यात ...
अर्थसंकल्पात ‘जय शिवाजी’ शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी ३५० कोटींची घोषणा
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून पहिल्यांदाच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या वेळी आजच्या अर्थसंकल्पातून राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला सलाम ...