Team Tarun Bharat Live

धनलाभ : होळीनंतर या राशींना मिळणार भरपूर पैसा

मुंबई : ज्योतिष शास्त्रानुसार मार्च महिना खूप महत्त्वाचा असणार आहे. या महिन्यात अनेक ग्रह त्यांच्या राशी बदलतील. त्याचबरोबर शनिदेवही नक्षत्र बदलतील. होळीनंतर १४ मार्च ...

जळगावसह या जिल्ह्यांवर आजपासून अवकाळी पावसाचे सावट

मुंबई | मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच हवामानात बदल झाला आहे. शनिवारी सकाळपासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. हवामानातील या बदलामुळे त्यामुळं ४ ते ...

1 एप्रिलपासून सोने खरेदीत होणार मोठा बदल; वाचा अन्यथा बसू शकतो फटका

नवी दिल्ली : सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असल्याने सोने खरेदीला देखील वेग आला आहे. अशातच केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीच्या नियमात मोठा बदल केला ...

या कारणामुळे झाला संदीप देशपांडेंवर हल्ला; आरोपी ठाकरे गटाचे पदाधिकारी

मुंबई – मॉर्निंग वॉक करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मास्क लावून आलेल्या तिघांनी स्टम्प व बॅटने हल्ला केल्याची घटना शिवाजी पार्क ...

केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी जुनी पेन्शन लागू! वाचा काय आहे अटी शर्ती

नवी दिल्ली : महाराष्ट्रात राज्य सरकारी कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन स्कीम लागू करण्यावरुन मोठं वादंग उठलं असतांना मोदी सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांच्या निवडक समूहाला जुनी पेन्शन ...

आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी असा भरा ऑनलाइन अर्ज

जळगाव  : आरटीई (RTE)अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली आहे. याची अंतिम मुदत १७ मार्च, रात्री १२ वाजेपर्यंत आहे. ...

10वी पाससाठी भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी.. दरमहा 63200 पगार मिळेल

भारतीय नौदलात सामील होण्याची उत्तम संधी आहे. भारतीय नौदलाने नागरी कर्मचारी पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट, joinindiannavy.gov.in द्वारे ...

जोरदार कमबॅक, अदानींनी अर्ध्या तासात कमावले ५३ हजार कोटी

नवी दिल्ली : हिंडेनबर्गच्या धमाक्यानंतर गौतम अदानी कमालीचे अडचणीत आले होते. अडानी समुहातील सर्वच कंपन्यांचे शेअर्स ५० टक्क्यांपेक्षा जास्त घसरले होते. मात्र अदानींच्या एका ...

लंडनमध्ये जावून भारताची बदनामी; राहुल गांधींना अनुराग ठाकूर म्हणाले…

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडनस्थित केंब्रिज विद्यापीठात आपल्या भाषणात पेगासस प्रकरणावरुन मोदी सरकारवर टीका केली. यावर केंद्रीय मंत्री आणि ...

महाराष्ट्रावर आस्मानी संकट? उद्यापासून चार दिवस मुसळधार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

जळगाव/पुणे : सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे आधीच बळीराजा चिंतेत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. तो म्हणजे महाराष्ट्रात ...