Team Tarun Bharat Live

आदित्य ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना खुले आव्हान, वाचा काय म्हणाले

मुंबई : शिंदे आणि ठाकरे गटातील नेत्यांचे वाक्युध्द दररोज सुरुच असते. दोन्ही बाजूकडील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता माजी मंत्री ...

मुलांच्या भविष्याची चिंता सोडा.. LIC च्या या योजनेत फक्त 150 रुपयाची गुंतवणूक करा ; मिळतील लाखो रुपये

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) सर्व वयोगटातील लोकांसाठी योजना आहे. ही विमा कंपनी लहान मुलांपासून वृद्धांसाठी ...

गव्हाच्या वाढत्या दारातून दिलासा मिळणार का? कृषी मंत्रालयाच्या ‘या’ आकडेवारीतूनच होईल स्पष्ट

नवी दिल्ली : गहू आणि गव्हाच्या पिठाचे महागडे दर मध्यमवर्गीयांना हैराण करत आहेत. रब्बी हंगामात गव्हाच्या पेरणीखालील एकूण क्षेत्र गतवर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत केवळ ...

महाराष्ट्रातील राजकारण दारूच्या पैशांवर चालते, डॉ. अभय बंग यांचा गंभीर आरोप

नागपूर : महाराष्ट्रातील राजकारण दारूच्या पैशांवर चालते. दारूच्याच पैशांनी निवडणुका जिंकल्या जातात, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केला. वर्धा येथे ...

तरुणांसाठी महत्त्वाची बातमी : अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेत मोठा बदल

नवी दिल्ली : भारतीय सैन्यदलाने अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेत मोठ्या बदलांची घोषणा केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी (३ फेब्रुवारी) भारतीय सैन्यदलाने एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. ...

नरेंद्र मोदींनंतर पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत योगी आदित्यनाथ म्हणाले…

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपाकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल या प्रश्नावर चर्चा सुरु असतांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व केंद्रीय ...

Airtel ने युजर्सला केले खूश! आता ‘या’ स्वस्त प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटासह अमर्यादित कॉलिंग अन् बरंच काही मिळेल

नवी दिल्ली : एअरटेल सध्या खूप चर्चेत आहे. कंपनीने नुकताच आपला सर्वात स्वस्त प्लान महाग केला आहे. आगामी काळात योजनांची किंमत वाढण्याची शक्यता आहे. ...

अमूलने ग्राहकांना दिला मोठा झटका! दुधाच्या दरात लिटरमागे केली इतक्या रुपयाची वाढ

नवी दिल्ली : देशातील आघाडीची दूध विक्रेता गुजरात डेअरी को-ऑपरेटिव्ह अमूल (अमूल) ने आपल्या दुधाच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. यावेळी अमूलने प्रतिलिटर ...

…तर दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पाच वर्ष देता येणार नाही परीक्षा

मुंबई : बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्चदरम्यान, तर दहावीची परीक्षा २ ते २५ मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी काही कठोर ...

सत्यजीत तांबेंच्या विजयानंतर महाविकास आघाडीत धुसफूस

मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसच्या सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल करत काँग्रेसलाच धक्का दिला. चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील ...