Team Tarun Bharat Live
शासकीय नोकरीची सुवर्णसंधी! महाराष्ट्र कारागृह विभागात मोठी भरती सुरु
शासकीय नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र कारागृह विभागात विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरु झाली असून या भरती अंतर्गत एकूण २५५ रिक्त पदे ...
पुढील 48 तासांत राज्यात अवकाळीचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यात कशी राहणार स्थिती? जाणून घ्या
पुणे । राज्यवार पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट ओढवलं असून यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऐन हिवाळयात अनेक ठिकाणी पावसाचा सरी कोसळल्या. आता पुढील ...
ग्राहकांसाठी गुडन्यूज! तीन दिवसात सोने 1050 रुपयाने तर चांदी 2000 रुपयांनी घसरली
जळगाव । गेल्या काही दिवसांमध्ये सोन्या-चांदीच्या दरांमध्ये प्रचंड वाढ नोंदवली गेली. सणासुदीच्या दिवसांनंतर लग्नसराईत सोने-चांदीच्या किमतींनी आस्मान गाठले. गेल्या डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोने आणि ...
या राशींना आर्थिक लाभ होईल, शारीरिक कष्ट वाढू शकतात ; आजचे राशीभविष्य वाचा
मेष – या राशीच्या लोकांनी सर्वांशी ताळमेळ राखला तर ऑफिसमध्ये परिस्थिती सामान्य राहील आणि बॉसचाही संपर्क राहील. व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस संमिश्र जाणार आहे. ...
10वी/ITI पास/पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी! तब्बल 1 लाखाहून अधिक पगार मिळेल
तुम्हीही 10वी/ITI पास/पदवीधर उमेदवार असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. ज्यांना या भरतीसाठी अर्ज करायचा ...
बापरे! महेंद्रसिंग धोनीला मित्रानेच लावला तब्बल ‘एवढ्या’ कोटींचा चुना ; नेमकं प्रकरण काय?
नवी दिल्ली । टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. धोनीची जवळच्या ...
उच्च अधिकार समितीकडे जळगाव विमानतळाच्या बळकटीकरणाचा प्रस्ताव पाठविण्यात यावा – मंत्री गिरीष महाजन
जळगाव । उच्च अधिकार समितीकडे जळगाव विमानतळांच्या बळकटीकरणांचा प्रस्ताव पाठविण्यात यावा. फेब्रुवारी २०२४ पर्यंत जिल्ह्यात विमानसेवेचा शुभारंभ झाला पाहिजे. अशा सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री ...
महाराष्ट्रात आगामी दोन दिवस अवकाळीचा इशारा ; जळगावात अशी राहणार स्थिती?
जळगाव/पुणे । राज्यात पुन्हा एकदा ऐन थंडीत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस ...
INDIA आघाडीत जागावाटपाचा वाद; काँग्रेसच्या अडचणी वाढल्या
नवी दिल्ली : विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’ (INDIA)च्या मित्रपक्षांमध्ये जागावाटपावरून वाद वाढला आहे. यामुळे काँग्रेसची डोकंदूखी वाढली आहे. महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, दिल्ली आणि ...