Team Tarun Bharat Live
धक्कादायक! शेती वाटणीच्या वादातून मुलानेच जन्मदात्या बापाला संपविले
जामनेर । शेती वाटणीच्या वादातून मुलानेच जन्मदात्या बापाच्या डोक्यात फावडे घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे घडली. दरम्यान, नाना बडगुजर (82) ...
ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव येथे बंपर भरती ; कोण अर्ज करू शकतो? जाऊन घ्या
ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव अंतर्गत भरती जाहीर करण्यात आलेली असून त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सामान्य प्रवाह पदवीधर (अभियांत्रिकी) आणि पदवीधर / तंत्रज्ञ (अभियांत्रिकी) ...
राम मंदिराच्या पुजाऱ्यांना सहा महिन्यांचं विशेष ट्रेनिंग; जाणून घ्या सविस्तर
अयोध्या : अयोध्येतील भव्य राम मंदिराचं निर्माणकार्य शेवटच्या टप्प्यात आलं आहे. 22 जानेवारीला राम मंदिरात रामलल्ला विराजमान होणार असून याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं ...
काँग्रेस खासदारांच्या घरुन ३ दिवसांत २२५ कोटींची रोकड जप्त!
भुवनेश्वर : आयकर विभागाचे झारखंड आणि ओडिशातील अनेक ठिकाणी मद्य उत्पादक कंपनीविरुद्धच्या करचुकवेगिरीप्रकरणी छापेमारी शनिवारी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. आयकर अधिकार्यांनी आतापर्यंत रोख भरलेल्या ...
जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी पुन्हा अव्वल ; दुसऱ्या स्थानी कोण?
नवी दिल्ली । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. अशातच जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा अव्वल ठरले ...
NIA ची मोठी कारवाई ; महाराष्ट्रात 15 खतरनाक दहशतवादी ताब्यात?
मुंबई । राष्ट्रीय तपास संस्थेने देशभरात इसिस मॉड्यूल उद्ध्वस्त करण्यासाठी छापे टाकले आहे. आज (शनिवार) एनआयएने कर्नाटक आणि महाराष्ट्रात पहाटेपासून कारवाई करत अनेक संशयित ...
जळगाव जिल्ह्यात बालविवाह, हुंडा प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
जळगाव | जिल्ह्यांत बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ व हुंडा प्रतिबंधक अधिनियम १९६१ कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जारी केले आहेत. ...
कर्जदारांसाठी RBI चा मोठा दिलासा ; रेपो दराबाबत घेतला ‘हा’ निर्णय
मुंबई । भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आज, ८ डिसेंबर रोजी आपले अंतिम पतधोरण जाहीर केले असून त्यानुसार सलग पाचव्यांदा रेपो दरात कोणताही बदल केलेला ...
कुठलीही परीक्षा देण्याची गरज नाही; 10वी ते पदवीधरांसाठी 828 जागांसाठी बंपर भरती
एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मुंबई येथे विविध पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 828 जागा भरल्या ...