Team Tarun Bharat Live

पंतप्रधान मोदी – बिल गेट्स यांच्यात तंत्रज्ञानावर चर्चा ; वाचा कोणत्या मुद्यांला दिले प्राधान्य

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे सह – संस्थापक बिल गेट्स हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात गेट्स यांनी नुकतीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ...

पंजाबमध्ये केजरीवालांच्या आपला झटका; भाजपाची मोठी खेळी

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तुरुंगात असतानाच त्यांच्या आपला मोठा फटका बसला आहे. पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या एका खासदार आणि आमदाराने ...

विजय शिवतारेंची तलवार म्यान; वाचा काय घडलं

मुंबई : शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदार संघात अजित पवार यांच्या विरोधात आक्रमक भुमिका घेतली होती. यामुळे महायुतीत तणाव निर्माण ...

देशातील टोल रद्द होणार! नितिन गडकरींनी दिली मोठी अपडेट

नागपूर : केंद्र सरकार लवकरच टोल यंत्रणा रद्द करण्याचा विचार करत आहे. त्या जागी आता नवीन प्रणाली येणार आहे, अशी माहिती भाजप नेते तथा ...

आपच्या खासदाराने घेतील खलिस्तान समर्थकाची भेट; राघव चड्ढा वादाच्या भोवऱ्यात

  raghav chadha british mp meeting नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा हे अलीकडेच ब्रिटनमध्ये आयोजित जागतिक आरोग्य परिषदेला उपस्थित होते. ...

पंतप्रधान मोदींवरील टीकेमुळे संजय राऊत अडचणीत

मुंबई : काही दिवसांपूर्वी एका सभेला संबोधित करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी औरंगजेबाच्या जन्मस्थानाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका ...

पाकिस्तानच्या दुसऱ्या मोठ्या नौदल एअरबेसवर मोठा हल्ला

नवी दिल्ली : पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात तुर्बत आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नौदल हवाई तळावर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यासोबतच तुर्बतमधील पाकिस्तानचे दुसरे सर्वात मोठे ...

भीषण अपघात; अमरावतीत 25 प्रवाशांची बस दरीत कोसळली

अमरावती: अमरावतीहून मेळघाटमार्गे मध्य प्रदेशाला जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे. घाट वळणावर असताना चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर बस ३० फूट खोल दरीत ...

प्रकाश आंबेडकर – उध्दव ठाकरे गटात बिनसले; युतीतुटीची घोषणा!

मुंबई : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसतानाच प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता युती राहिली नाही, अशी घोषणाच केली आहे. यावर ...

लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवार देण्यावरुन जरांगे पाटलांनी स्पष्ट केली भुमिका; वाचा काय असणार रणनिती

मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात हजारापेक्षा जास्त जणांना उमेदवारी अर्ज दाखल करुन ईव्हीएम प्रक्रिया अडचणीत आणण्याची रणनीती मराठा समाजाच्या बैठकीत ...