Team Tarun Bharat Live
१५०० कोटींची दलाली! कंत्राटी नोकरभरतीवरून रोहित पवारांचा हल्लाबोल
मुंबई : राज्य सरकारने कंत्राटी पद्धतीने नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा जीआर काढल्यानंतर सर्वच स्तरातून सरकारवर टीका केली जात आहे. संबंधित भरती तात्पुरत्या ...
रेल्वे भरती : तब्बल ३ हजार ११५ पदांची भरती; या तारखेपर्यंत करु शकता अर्ज
मुंबई : भारतीय रेल्वेअंतर्गत पूर्व रेल्वे विभागात शिकाऊ (Apprenticeship) शोधत असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. पूर्व रेल्वेने ३११५ जागांवर शिकाऊ पदांसाठी भरतीची जाहीरात ...
भारतीय सैन्याने घेतला बदला; कश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरू आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भारतीय सैन्याचे तीन वरिष्ठ अधिकारी शहीद झाले. त्यानंतर, सुरक्षा दलांनानी गडोलच्या जंगलात दहशतवाद्यांची लपलेली ...
सावधान : निपाह व्हायरस बाबत ICMR कडून मोठा अलर्ट जारी; वाचा सविस्तर
नवी दिल्ली: कोरोना व्हायरसनंतर आता देशात निपाह व्हायसमुळे (Nipah Virus) लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. केरळमध्ये सध्या निपाह व्हायरसचे सहा रुग्ण आढळले असून त्यापैकी ...
आज मंत्रिमंडळाची बैठक; मराठवाड्यास मिळणार ४० हजार कोटींचे पॅकेज?
छत्रपती संभाजीनगर : सात वर्षाच्या कालखंडानंतर आज, शनिवारी छत्रपती संभाजीनगरात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. मराठवाड्यात सध्या दुष्काळी स्थिती आहे. विकासाचा अनुशेषही बाकी आहे. या ...
१४ बॉलीवूड सेलिब्रिटींची ईडीकडून चौकशी!
मुंबई : टायगर श्रॉफ (Tiger Shroff), सनी लियोनी (Sunny Leone), नेहा कक्करसह (Neha Kakkar)अनेक सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आले आहेत. महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप या ...
अजित पवार संतापले, म्हणाले, मला विनाकारण ट्रोल केलं जातंय
पुणे : राज्य सरकारकडून खासगी कंपन्यांकडून कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती केली जात असल्याने सरकारवर जोरदार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी पुण्यात माध्यमांशी ...
काँग्रेस-आप च्या संघर्षामुळे इंडिया आघाडीत तणाव!
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाला हरविण्यासाठी काँग्रेससह देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली आहे. मात्र या आघाडीतील नेत्यांच्या ...
ठाकरे गटातील आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. जोगेश्वरी येथील भूखंड आणि आलिशान हॉटेलच्या बांधकाम प्रकरणी ...
देशातील या राज्यात नव्या व्हायरसचा कहर, शाळा-कॉलेज बंद
तिरुवनंतपूरम | कोरोनाच्या संकटातून संपूर्ण जग बाहेर पडलं आहे. या संकटातून अनेकांचे जीव वाचले आहेत. मात्र आता आणखी एका नव्या संकटाला लोकांना सामोरे जावं ...