Team Tarun Bharat Live

रिलीजच्या दुसऱ्या दिवशी ‘गदर 2’ ची पहिल्या दिवसापेक्षा अधिक कमाई ; आकडा वाचून चकित व्हाल..

 मुंबई । 22 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतलेल्या सनी देओलच्या ‘गदर 2’ ने पहिल्याच दिवशी धमाकेदार कमाई केल्याचे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. तारा सिंगचे साहस ...

महाराष्ट्रातील जनतेसाठी खुशखबर! शासकीय रुग्णालयांमध्ये होणार मोफत उपचार

मुंबई । महाराष्ट्रातील जनतेसाठी एक आनंदाची बातमी आहे. 15 ऑगस्टपासून राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, असा आदेश राज्य सरकारने जारी ...

जेनेरिक औषधांबाबत नवीन नियम जारी! आता डॉक्टरांनी.. काय आहे नियम त्वरित जाणून घ्या?

नवी दिल्ली । रुग्णांच्या हितासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) एक मोठा निर्णय घेतला असून औषधांबाबत नवीन नियम जारी केले आहेत. आता सर्व डॉक्टरांनी फक्त ...

सनी देओलच्या करिअरमधील सर्वात मोठी ओपनिंग ; ‘गदर 2’ ने पहिल्या दिवशी किती कमाई केली? जाणून घ्या

मुंबई । शुक्रवारी म्हणजेच ११ ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर ‘गदर 2’ आणि ‘OMG 2’ हे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या दोन्ही चित्रपटांची ...

राज्यात पुन्हा ‘कोसळधार’ कधी? हवामान विभागाकडून मोठी अपडेट

पुणे | 12 ऑगस्ट 2023 | राज्यभरात सध्या पावसाने दडी मारलेली आहे. अजूनही अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. गेल्या महिन्यात काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते ...

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमधील कोल्ड वॉर; अजित पवार म्हणाले…

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरु झाल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यावर आता अजित पवार यांनीच ...

प्रवाशांचा संताप; रेल्वेमधील लाईट, एसी बंद पडल्याने टीसीला पकडून टॉयलेटमध्ये कोंडले

नवी दिल्ली : रेल्वे प्रवासात दोन बोगींमध्ये वीज बिघाड झाल्याने लाईट, पंखे व एसी बंद पडल्याने संतंप्त प्रवाशांनी टीटीईला पकडून टॉयलेटमध्ये कोंडल्याची घटना घडली ...

पुन्हा हर घर तिरंगा, जाणून घ्या काय आहे पंतप्रधान मोदींची संकल्पना

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ मोहिमेची सुरुवात केली होती. गेल्या वर्षी लोकांनी सुमारे ५०० कोटींचे तिरंगे ...

8वी/10वी पास आहात का? ‘मनरेगा’ अंतर्गत जळगावात शेकडो पदे रिक्त, त्वरित अर्ज करा

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत जळगाव येथे भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी झालेली आहे.आठवी, दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळण्याची संधी ...

अमित शहांनी ३ कायदे रद्द करण्याची केली घोषणा; जाणून घ्या काय होणार बदल

नवी दिल्ली : लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक विधेयक मांडले. ब्रिटिशांनी बनवलेल्या भारतीय फौजदारी कायद्यांच्या संपूर्ण फेरबदलासाठी हे विधेयक ...