Team Tarun Bharat Live

अडीच वर्षे घरात बसून सरकार चालवणारे विचारतात की ९ वर्षांत मोदींनी काय केलं

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची ‘आवाज कुणाचा’ पॉडकास्टसाठी मुलाखत घेतली. त्यावेळी, राज्यातील आणि देशातील राजकारणावर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. ...

राज ठाकरेंचा नितीन गडकरींना टोला ; वाचा काय म्हणाले…

पुणे : अमित ठाकरे हे समृद्धी महामार्गावरून जाताना टोल नाक्यावर अडवल्याने मोठा वाद झाला. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्याची तोडफोडही केली. याबाबत विचारले असता ...

बोगस बियाण्यांवरुन विधानसभेत काय घडले ? वाचा सविस्तर

मुंबई : बोगस बियाण्यांच्या मुद्यावरुन आज विधानसभेत वादळी चर्चा झाली. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी हा मुद्दा लावून धरत कृषीमंत्री धनंजय मुंडे ...

ब्रेकिंग न्यूज : मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्यास लोकसभा अध्यक्षांची परवानगी

नवी दिल्ली : संसदेत पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. मणिपूर मुद्द्यावरून काँग्रेस आणि बीआरएसने मोदी सरकारविरोधात दोन वेगवेगळ्या अविश्वास प्रस्तावाच्या नोटिसा दिल्या होत्या. ...

कर्मचारी निवड आयोगामार्फत 1876 पदांवर भरती ; ग्रॅज्युट्स उमेदवारांसाठी नोकरीची संधी..

कर्मचारी निवड आयोगाने (SSC) दिल्ली पोलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांमध्ये उपनिरीक्षक भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 1876 रिक्त पदे ...

मोठी बातमी; चांद्रयान-3 पृथ्वीच्या शेवटच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचलं

श्रीहरीकोटा : भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीम असलेल्या चांद्रयान-3 ने आज महत्वाचा टप्पा पार केला आहे. इस्रोने ट्विटकरुन नवे अपडेट्स दिले आहेत. सध्या हे चांद्रयान पृथ्वीभोवती ...

आमदार अपात्रतेचा मुद्दा पुन्हा तापणार; हे आहे कारण

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून ठाकरे गट आमदार अपात्रेच्या मुद्दावरून विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे डोळे लावून बसला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय घेत नसल्याने ...

भारतीय लष्कराने बनविले AI आधारित यंत्र, लाखोंचे जीव वाचणार

नवी दिल्ली : भारतासह संपूर्ण जगात रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कितीही कठोर नियम बनविले, काही जरी केले तरी अपघात काही थांबविता ...

IRCTC चं अ‍ॅप, साईट ठप्प! प्रवासी त्रस्त

नवी दिल्ली : IRCTC वरून मंगळवारी रेल्वेचे तिकीट बुक करताना प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांना टिकीट बुकिंगवेळी आणि पेमेंट करताना या ...

आता पोलीस भरतीही कंत्राटी पद्धतीने, शासन निर्णय निघाला; वाचा सविस्तर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने पोलीस भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मुंबई पोलीस दलासाठी ही भरती काढण्यात आली असून पोलीस अंमलदार ...