DeskTeam Tarun Bharat

पदवीधरांसाठी खुशखबर! भारत सरकारच्या विमा कंपनीत जम्बो भरती, 88000 पगार मिळेल

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी एक खुशखबर आहे, न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीने भरती जाहीर केली असून यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार इच्छुक आणि ...

जळगाव जिल्हा हादरला! ११ वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या

चोपडा । राज्यात महिलासंह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून नराधमांना कायद्याचा धाकच नसल्याचं दिसून येत आहे. याच दरम्यान, जळगाव जिल्ह्याला हादरवून ...

गुडन्यूज ! भुसावळ-जळगावमार्गे उधना-पुरी-उधना विशेष रेल्वे धावणार, वाचा वेळापत्रक

जळगाव। देशात सणासुदीच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. गाडीत पाय ठेवायला जागा नसते. अशातच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता पश्चिम ...

Jalgaon : लाच प्रकरणात अटकेत असलेल्या बीएचआरच्या अवसायकाच्या घरातून रोकड जप्त

जळगाव । दीड लाख रुपयाच्या लाच प्रकरणात अटकेत असलेल्या जळगाव येथील बीएचआरच्या अवसायक चैतन्य हरिभाऊ नासरे याच्या घराची झडती घेऊन १ लाख ८० हजारांची ...

शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! आज राज्यात पुन्हा धो-धो पाऊस बरसणार, जळगावमध्ये कसं असेल हवामान?

जळगाव/पुणे : गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी आलेल्या मुसळधार पावसाने अनेक धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाल्याने पाणी टंचाईची चिंता मिटली. परंतु या सततच्या पावसामुळे ...

ज्याने गायीची भाड खाल्ली त्याने.. ; आमदार मंगेश चव्हाणांचा उन्मेष पाटीलांवर घणाघात

जळगाव । माजी खासदार आणि ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील यांनी भाजप आमदार तथा जिल्हा दूध संघाचे चेअरमन मंगेश चव्हाण यांच्यावर आरोप करत जोरदार ...

दिवाळी-छटपूजेसाठी भुसावळ मार्गे धावणार २८ विशेष रेल्वे गाड्या ; या स्थानकांवर असेल थांबा

भुसावळ । रेल्वेने आगामी सणासुदीच्या काळात प्रवास करणाऱ्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी मागणी लक्षात घेता, तसेच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दिवाळी आणि छटपूजेसाठी ...

तोडगा निघाला! एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडे सहा हजारांची वाढ

मुंबई । वेतन वाढीसह विविध मागण्यांसाठी ३ सप्टेंबरपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. एसटींची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय होताना दिसून ,आली.अशातच ...

जळगावकरांची दोन वर्ष पाण्याची चिंता मिटली ; वाघूर धरण शंभरीच्या उंबरठ्यावर

जळगाव ।  ऑगस्टनंतर सप्टेंबर महिन्यांच्या सुरुवातीला जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली असून यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत चांगला पाणी साठा झाला आहे. यातच जळगाव शहराला ...

दीड लाखांची लाच घेताना बीएचआरच्या अवसायकासह वसुली अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

जळगाव । थकीत कर्जाच्या रक्कमेच्या पाच टक्के रक्कम भरण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात दीड लाख रुपयांची लाच घेणाऱ्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडीट ...