DeskTeam Tarun Bharat
भारतीय मानक ब्युरोमध्ये पदवीधरांसाठी जम्बो भरती जाहीर ; भरघोष पगार मिळेल..
भारतीय मानक ब्युरो (BIS) मध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. BIS ने विविध पदांसाठी मोठी भरती निघाली असून यासाठी इच्छुक आणि पात्र ...
राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ? 16 वर्षापूर्वीच्या प्रकरणात कोर्टाकडून अटक वॉरंट जारी
मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणीत वाढ करणारी एक बातमी आहे. सोळा वर्षापूर्वीच्या प्रकरणात निलंगा न्यायालयाने राज ठाकरे ...
व्यावसायिक गॅस सिलिंडर पुन्हा महागला; पहा किती रुपयांनी वाढ झाली?
नवी दिल्ली । दर महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलिंडर दरात बदल होत असतात. त्यानुसार आज एलपीजी गॅस सिलींडर दरात मोठा बदल करण्यात आला आहे. ...
पदवीधरांना युनियन बँकेत सुवर्णसंधी! तब्बल 500 जागांसाठी भरती सुरु
सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया ...
इंडियन ओव्हरसीज बँकेत ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी जम्बो भरती सुरु
बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. विशेष म्हणजेच ...
जळगाव जिल्ह्याला आज जोरदार पावसाचा अलर्ट जारी ; वाचा हवामान खात्याचा अंदाज
जळगाव । राज्यात सध्या काही ठिकाणी पावसाने उसंती घेतली तर काही ठिकाणी पाऊस सुरुच आहे. हवामान विभागाने राज्यात आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ...
जळगाव जिल्ह्यातील जिपच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसणार; पालकमंत्र्यांची आढावा बैठकीत माहिती
जळगाव । बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यातील सर्व शाळामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सी.सी.टी.व्ही लावण्याची सूचना ...
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश; दोन वेगवेगळ्या चकमकीत तीन दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत तीन दहशतवादी ठार झाले. कुपवाडामधील माछिलमध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर तंगधारमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात ...
1 सप्टेंबरपासून ‘या’ नियमात होणार मोठा बदल, थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार
ऑगस्ट महिना संपला आता अवघे तीन दिवस उरले असून यांनतर सप्टेंबर महिन्याला सुरुवात होईल. अशा परिस्थितीत सप्टेंबर महिन्यापासून असे काही खास बदल होणार आहेत, ...
राज्यसभेत भाजपचे स्थान आणखी मजबूत; इतिहासात पहिल्यांदा असं घडलं..
नवी दिल्ली । राज्यसभेच्या 12 जागांसाठी पोटनिवडणूक झाली. यामध्ये एनडीए (NDA)ला 11 जागांवर विजय मिळाला असून एका जागेवर काँग्रेसने विजय मिळाला आहे. त्यामुळे आता ...