DeskTeam Tarun Bharat

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पुढील चार दिवसात मान्सून केरळमध्ये, महाराष्ट्रात कधी पोहोचेल?

पुणे । राज्यासह देशातील काही भागात सूर्य आग ओकत असून तीव्र उष्णतेने नागरिक होरपळुन निघत आहे. असह्य करणाऱ्या उकाड्यातून दिलासा मिळण्यासाठी लोक मान्सूनच्या पावसाची ...

उष्णतेतून दिलासा नाहीच! जळगावसह सहा जिल्ह्यांना उष्णतेचा इशारा, वाचा हवामान खात्याचा हा अंदाज?

जळगाव । यंदाचा मे महिना जळगावकरांना त्रासदायक ठरत आहे. तापमानाने ४५ अंशावर मजल मारल्याने बाजून काढणाऱ्या उन्हामुळे जळगावकर चांगलाच हैराण झाला आहे. उकाड्यापासून कधी ...

ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले अन्.. ; चाळीसगावच्या एसटीचा भीषण अपघात

जळगाव । मुंबई-आग्रा महामार्गवरील पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर चाळीसगाव आगाराच्या एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले अन् ...

धक्कादायक! मुक्ताईनगरमध्ये उष्माघातामुळे शेकडो शेळ्यांचा मृत्यू

मुक्ताईनगर। मुक्ताईनगर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उष्माघातामुळे शेकडो शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना कुऱ्हाकाकोडा येथे घडली. यामुळे मेंढपाळ यांचे मोठे नुकसान झाले. याबाबत ...

रेमन चक्रीवादळाने टेन्शन वाढवलं ; या भागात अतिवृष्टीचा अंदाज, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

मुंबई । एकीकडे देशातील अनेक भागात उन्हाचा कहर वाढला असून यामुळे नागरिकांचे डोळे आता मान्सूनकडे लागले आहे. मात्र यातच येत्या ४८ तासांत बंगालच्या उपसागरात ...

जळगावात तापमान वाढीचा उच्चांक ! जिल्हाधिकाऱ्यांनी काढले ‘हे’ आदेश, वाचा काय आहेत

जळगाव । सध्या जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचला असून यामुळे उन्हाची दाहकता वाढली आहे. या वाढत्या उष्णतेचा परिणाम पशु-पक्ष्यांसह मानवी जीवनावर ...

मोठी बातमी ! विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर, या तारखेला होणार मतदान?

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. आता, या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ...

म्हसावद येथे ज्यादा दराने कापूस बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेतावर कारवाई

जळगाव । कापूस बियाणे जादा दराच्या विक्री च्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा भरारी पथकाने राशी कंपनीचे 659 या वाणाची जादा दराने विक्री होत असल्याचे समजल्यावर ...

उष्णतेच्या लाटेत जळगावकर होरपळला, या तारखेपर्यंत जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट

जळगाव । जळगावसह राज्यात गेल्या आठवडाभरापासून तापमानाने उच्चांकी पातळी गाठली आहे. काही शहरांनी तापमानाची 45 ओलांडल्यामुळे या शहरांमध्ये अघोषित संचारबंदी दिसून येत आहे. राज्यात ...

नागरिकांनो काळजी घ्या ! जळगावसह या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी

जळगाव । एकीकडे मान्सूनच्या प्रगतीकडे सर्वांचे डोळे लागले असताना राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.  हवामान खात्याने विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात उष्णतेचा ...