DeskTeam Tarun Bharat
चारित्र्याचा संशय.. झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड टाकून खून ; पतीला अटक
चाळीसगाव । चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात दगड टाकून तिचा निघृण खून केल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी येथे उघडकीस आली आहे. भारताबाई कैलास गायकवाड ...
‘मे हिट’च्या तडाख्याने जळगावकर हैराण ; ‘या’ तारखेपासून जिल्ह्यात पावसाचा इशारा
जळगाव । सध्या जळगाव शहरासह जिल्ह्यात मे हिटचा तडाखा जाणवत आहे. किमान आणि कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने उन्हाच्या तीव्र झळांनी तसेच उकाड्याने जळगावकर ...
जळगावात शीतपेय बनवण्याच्या नावाखाली सुरू असलेला बनावट देशीदारू कारखाना उद्ध्वस्त
जळगाव । जळगाव शहरातील एमआयडीसी परीरातील के-१० सेक्टरमध्ये शीतपेय कंपनीच्या नावाखाली बनावट देशीदारू बनविण्याचा कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग व जिल्हा प्रशासनाचे विभागाच्या वतीने ...
केंद्राचा शेतकऱ्यांना दिलासा देणार निर्णय ; कांद्यावरील निर्यातबंदी हटवली
नवी दिल्ली । सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका सुरु असून या निवडणुकांच्या काळातच केंद्र सरकारनं एका मोठा निर्णय घेतलाय. कांद्यावरील निर्यातबंदी हटवण्यात आली असून यामुळे ...
तरुणांनो संधी सोडू नका..! 12वी पाससाठी तब्बल 3712 जागांवर भरती, आताच अर्ज करा
तुम्हीही बारावी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कर्मचारी निवड आयोगाने महाभरती जाहीर केली. केंद्र सरकारच्या विविध विभाग/मंत्रालयांमध्ये ...
राज्यातील या भागात 7 मेपासून जोरदार पाऊस कोसळणार ; पंजाबराव डख यांचा अंदाज
पुणे । राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला मिळत असून असह्य उकाड्यामुळे नागरिक अक्षरक्ष: हैराण झाले आहे. यातच उकाड्यातून दिलासा देणारा अंदाज हवामान अभ्यासक ...
देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना मोठा धक्का ; बड्या नेत्याचा भाजपाला पाठिंबा जाहीर
सोलापूर । राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धुमधाम सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना मोठा धक्का दिला आहे. बड्या नेत्यानं राष्ट्रवादी ...
अनुपमा’ फेम अभिनेत्रीची राजकारणात एन्ट्री ; भाजपमध्ये केला प्रवेश
नवी दिल्ली । सध्या देशभरात लोकसभा निवडणूकीचं वार वाहत आहे. अनेक अभिनेते , अभिनेत्री सध्या राजकारणात प्रवेश करताना दिसत आहेत. यातच आता लोकप्रिय टीव्ही ...
बँकांचे नियम ते गॅस सिलेंडर…; आज 1 मेपासून बदलले ‘हे’ महत्वाचे नियम
नवी दिल्ली । आज 1 मे आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला काही महत्वाचे बदल होत असतात. त्याचप्रमाणे आज १ मे पासून अनेक गोष्टींमध्ये बदल ...
सस्पेन्स संपला! शिंदे गटातून कल्याण आणि ठाण्यातील उमेदवारांची घोषणा
मुंबई । लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून दोन टप्प्यातील मतदार पार पडले. तरी राज्यातील महायुतीमधील काही जागांवरील तिढा कायम होता. यात शिंदे गटाच्या शिवसेनेकडून ...