Manoj Mahajan

पाणीपुरी खातायं ? सावधान, होऊ शकते धोकादायक इन्फेक्शन !

तरुण भारत लाईव्ह । नागपुर : खरंतर पाणीपुरी खाण्याचा मोह कुणालाच आवरत नाही. पण जर तुम्हाला पावसाच्या दिवसात पाणीपुरी खात असाल तर खबरदारी घ्यायलाच ...

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

मेष राशी (Aries Rashi )   प्रवास करण्यासाठी तुमची प्रकृती चांगली नाही म्हणून लांबचे प्रवास टाळा. आजच्या दिवशी चुकून ही कुणाला पैसे उधार देऊ ...

विख्यात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रताप जाधव यांचे निधन

तरुण भारत लाईव्ह | जळगाव : येथील विख्यात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रताप दत्तात्रय जाधव यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी कर्करोगाच्या दीर्घ आजाराने शुक्रवारी ७ ...

महसूल मंत्र्यांचा रुजू न झालेल्या अधिकाऱ्यांना अल्टीमेटम

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : नियुक्ती दिलेल्या पदाचा पदभार अद्यापही न स्वीकारलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आता थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. महसूल विभागाशी ...

जळगाव : समाजसेविका व स्वयंसेवी संस्थांना ‘या’ पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

तरुण भारत लाईव्ह | जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे महिला व बाल कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजसेविका व स्वयंसेवी ...

सेन्सेक्स, निफ्टी पुन्हा विक्रमी उच्चांकावर

तरुण भारत लाईव्ह | मुंबई : विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात केलेली गुंतवणूक आणि रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये झालेल्या दमदार खरेदीच्या बळावर गुरुवारी सेन्सेक्सने तसेच निफ्टीने पुन्हा ...

किरीट भाईजी यांच्या सान्निध्यात ११ रोजी गुरूपोर्णिमा उत्सव

तरुण भारत लाईव्ह |जळगाव : आचार्य ऋषिवर श्री किरीटभाईजी यांचे सानिध्यात तुलसी परिवार जळगाव यांचेकडून शहरातील श्री छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुल येथे ११ जुलै रोजी ...

कुठे काकांनी केला अन्याय, कुठे पुतण्याने सोडली साथ

राजकारणात कधी काय घडेल, याचा नेम राहिला नाही. कोणता नेता उद्या कोणत्या पक्षाचा झेंडा घेऊन फिरताना दिसेल, हे सांगताच येत नाही. गेल्या वर्षभरात राज्याच्या ...

पवार गट दिल्लीत! पक्ष कुणाकडे जाणार? नेमकं काय घडतंयं?

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंड केल्यानंतर ४० आमदारांनी पूर्ण पाठिंबा त्यांना दिला. तर शरद पवार यांच्याकडे १६ आमदार शिल्लक ...

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून नव उद्योजकाची भरारी !

राज्याच्या विकासाला चालना मिळवी यासाठी राज्य शासनाच्यावतीने अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने स्वयंरोजगाराच्या निर्मितीसाठी युवकांना व्यापक संधी निर्माण करुन देण्यासाठी भर ...