Pankaj Mahajan
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी राहुल गांधींना हिंदू धर्मातून केले बहिष्कृत
Shankaracharya Avimukteshwarananda on Rahul Gandhi: ज्योतिर्मठचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी(Rahul Gandhi) यांना हिंदू धर्मातून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. शंकराचार्यानी सांगितले ...
Shani Yog: तुमच्या कुंडलीतील ‘या’ घरात शनी असल्यास मिळेल भरपूर सुख आणि समृद्धी, होईल धनवर्षाव
Shani Yog: नऊ ग्रहांपैकी शनि हा सर्वात संथ गतीने चालणार ग्रह आहे. असे म्हटले जाते की शनिदेव प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. प्रत्येकाच्या कुंडलीत ...
विधानसभेतील प्रश्नासाठी कोटींचा व्यवहार? 20लाखांची लाच घेतांना आमदाराला एसीबीकडून अटक
MLA bribe case: खाणकाम करणाऱ्या कंपनीला सतत त्रास देत कंपनीकडून १० कोटी रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणात २० लाख रुपयांची लाच स्वीकारतांना विधानसभा ...
खिरवड येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मोहीम उत्साहात
तभा वृत्तसेवा रावेर : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २ अंतर्गत कृषी विभागाच्या वतीने तालुक्यातील खिरवड येथील सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यासाठी विशेष मोहीम ...
‘सुंदर माझी शाळा’ या उपक्रमात पिंपळे आश्रम शाळा प्रथम
पिंपळे (ता. अमळनेर): एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल जिल्हा जळगाव अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळांसाठी ‘सुंदर माझी शाळा’ हा उपक्रम शैक्षणिक वर्ष 2024 ...
पाळधी येथे गणपती मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला; ७२ हजारांची चोरी
पाळधी : येथील प्रसिद्ध असलेल्या गणपतीच्या मंदिराची दानपेटी फोडून त्यातील ५० हजारांच्या रकमेसह २२ हजारांचे दागिने चोरीस गेल्याने येथे एकच खळबळ उडाली आहे. पाळधी ...
HSC Result 2025: उद्या बारावीचा निकाल, कुठे आणि कसा पहाल ?
HSC Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. फेब्रुवारी-मार्च ...
NEET Exam: पारोळ्यात नीट परीक्षेमुळे आठवडे बाजार ‘बंद’
NEET Exam : राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय येथे उद्या रविवार ४ मे रोजी NEET परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून, परीक्षेस येणाऱ्या वाहनांची गर्दी त्याचप्रमाणे परीक्षा ...
India-Pakistan: भारताची कठोर भूमिका; पाकिस्तानमधील आयातीवर बंदी, काय होईल परिणाम ?
India-Pakistan: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सातत्याने वाढत आहे. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानने एकमेकांविरुद्ध अनेक पावले उचलली आहेत, ज्यात भारताने सिंधू पाणी ...
Jalgaon: जळगाव जिल्ह्यात आज पासून १६ मे पर्यंत जमावबंदी लागू, ‘या’ मिरवणुकांना सूट
Curfew in Jalgaon district: आगामी महानगरपालिका निवडणुकां व विविध सण, जयंती, धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून या कार्यक्रमानिमित्त ...