Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

Raj Thackeray : हिंदी सक्तीला राज ठाकरेंचा विरोध, म्हणाले शाळांनी स्वतः…

मुंबई : राज्य सरकारने मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी ही तिसरी भाषा सक्तीची करण्याचा आदेश जारी केला आहे. मात्र, ...

टीम इंडिया इंग्लंडसोबत करणार मोठा ‘खेळ’, समोर आले मोठे सत्य

India vs England Test series : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका २० जूनपासून सुरू होत आहे. या मालिकेत इंग्लंडला विजयाचा दावेदार म्हटले जात ...

घराबाहेर बांधलेल्या शेळ्या चोरून न्यायचे, अखेर अडकले पोलिसांच्या जाळ्यात

चाळीसगाव : घराबाहेर बांधलेल्या शेळ्या चोरून नेणाऱ्या भामट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्व गुन्हा दाखल करण्यात ...

नंदुरबार जिल्ह्यातील ७६ ग्रा.पं सरपंचपदासाठी नव्याने आरक्षण

नंदुरबार : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या नवीन अधिसूचनेनुसार नंदुरबार जिल्ह्यातील एकूण ७६ ग्रामपंचायती अनुसूचित क्षेत्राबाहेरील असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी ...

Jalgaon News : वॉटरग्रेस कर्मचाऱ्यांवर आंदोलनाची वेळ, काय कारण

जळगाव : शहरातील घंटागाडीचालक, हेल्पर व झाडू कामगारांचा ‘मे’ महिन्याचा पगार न झाल्यामुळे सर्व कामगारांनी मंगळवारी ( १७ जून) रोजी काम बंद आंदोलन केल्यामुळे ...

आणीबाणीत कारावास भोगलेल्यांसाठी महत्वाची बातमी, अटी शिथिल होत मानधनात दुप्पट वाढ

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यात विशेषतः आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पटीने वाढ ...

बालीला जाणारे विमान दिल्लीला परतले, इंडोनेशियाने का घेतला ‘हा’ निर्णय ?

Air India plane : इंडोनेशियातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे दिल्लीहून बालीला जाणारे एअर इंडियाचे विमान दिल्लीला परतावे लागले. एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, विमान ...

जळगाव जिल्ह्यात सरासरी 21 टक्के खरीप पेरणी, सर्वाधिक मुक्ताईनगर तर सर्वात कमी एरंडोलमध्ये लागवड

जळगाव : जिल्ह्यात यंदा पावसाने मे महिन्यातच दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे कधी नव्हे ते जिल्ह्यात खरीप पेरण्यांना जूनच्या पहिल्या आठवड्यातच सुरुवात झाली आहे. ...

रेल्वेत नोकरीची मोठी संधी, उद्यापासून सुरु होणार अर्ज प्रक्रिया

RRB Technician Bharti २०२५ : सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने विविध पदांसाठी भरती जाहीर केली असून, ...