Saysing Padvi
शेतकऱ्यांच्या हितासाठी विधानसभा निवडणूक लढवणारच, डॉ. निळकंठ पाटलांचा निर्धार
पाचोरा : तालुक्यातील नांद्रा येथील श्रीराम आश्रमात शेतकऱ्यांसाठी मंगळवार, २४ रोजी “जगाचा पोशिंदा बळीराजा” हा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी विधानसभा निवडणूक ...
जळगाव जिल्ह्यातील पात्र लाभार्थी ‘या’ तारखेला रवाना होणार अयोध्या
जळगाव : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रेसाठी पात्र झालेल्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना आयोध्या येथे पहिली ट्रेन ३० सप्टेंबर रोजी घेऊन जाणार आहे. या ट्रेनला मुख्यमंत्री एकनाथ ...
Akshay Shinde Encounter : ‘पोलीस प्रशिक्षित तरी…’, मुंबई हायकोर्टानं उपस्थित केले प्रश्न
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाविरोधात अक्षयच्या आई-वडिलांनी हायकोर्टात याप्रकरणी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली. मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि ...
Urmila Matondkar : मोहसीन मीरपासून विभक्त होणार उर्मिला मातोंडकर ?
गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूडमध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सर्वत्र गाजत आहेत. मात्र, या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे, हे सध्या तरी ...
धक्कादायक ! जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून मुलींसह महिलांवरील अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहेत. अशातच आता जळगाव जिल्ह्यात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची ...
गोल्ड लोन अधिकाऱ्यानेच दाम्पत्याला घातला गंडा; धुळ्यातील घटना
धुळे : तालुक्यातील वरखेडी येथील एका दाम्पत्याला पारोळा रोडवरील एका बँकेतील गोल्ड लोन रिलेशनशिप अधिकारी प्रवीण जोंधळे याने गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला ...
‘उशिरापर्यंत बाहेर फिरणे चांगले नाही’, आई-वडिलांनी दिली समज अन् तरुण बेपत्ता
जळगाव : उशिरापर्यत बाहेर फिरणे चांगले नाही, अशी समज आई-वडिलांनी दिली. या रागात घराबाहेर पडलेला १८ वर्षीय तरुण बेपत्ता झाला; राहत्या घरातून अल्पवयीन मुलीला ...
Jalgaon News : करार न करताच भाडेकरू ठेवलाय ? आता महापालिका घेणार अशा मालमत्तांचा शोध
जळगाव : निवासी घरात कोणताही भाडेकरार न करता भाडेकरू ठेवला आहे. निवासी घरांचा व्यावसायिक वापर केला जातोय. व्यावसायिक जागेत पोट भाडेकरू ठेवलाय. मालमत्ता कराराने ...
धक्कादायक ! जळगाव जिल्ह्यात आठ महिन्यात १२५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले, मात्र…
जळगाव : जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यात १२५ च्यावर शेतकयांनी बेमोसमी पाऊस, अल्प उत्पन्न आदी नैसर्गिक तसेच अन्य कारणामुळे आत्महत्या केल्या आहेत. मात्र शासनाकडे ११२ ...