Saysing Padvi
आजचे राशीभविष्य, १६ ऑगस्ट २०२४ : नवीन काम सुरू करण्याची सुवर्णसंधी, वाचा तुमची रास काय…
मेष – आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचे तर, आज तुम्हला तुमच्या कार्यक्षेत्रात काही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वृषभ – आज ...
Odisha : महिला कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय; लागू केली एक दिवसाची ‘पीरियड्स लिव्ह’
मासिक धर्म अर्थात एमसी पीरियड्सदरम्यान नोकरदार महिला-तरुणींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या चार दिवसांत महिलांना होणारा त्रास लक्षात घेता ओडिशा सरकारने अनोखे पाऊल ...
पीएम मोदींच्या ‘या’ व्हिजनने भारत बनेल वर्ल्ड लीडर, ‘ही’ आहे योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारांना स्पष्ट धोरणे तयार करण्यास, चांगले प्रशासन आणि कायदा व सुव्यवस्था प्रदान करण्यास सांगितले आहे, जेणेकरून जागतिक कंपन्या भारतात ...
जय शहांचा ‘हा’ निर्णय ठरणार फायदेशीर, आता भारतीय संघ वरचढ !
बीसीसीआयचा नवा हंगाम सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यासह देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू होतील. भारतीय संघ या मोसमाची सुरुवात बांगलादेशविरुद्धच्या घरच्या मालिकेने करणार आहे. ...
आता गंभीरला इच्छा असूनही पृथ्वी शॉला परत आणता येणार नाही, केली ही मोठी चूक
पृथ्वी शॉ टीम इंडियासाठी शेवटचा सामना कधी खेळला हे तुम्हाला आठवतंय? उत्तर आहे 3 वर्षांपूर्वी. जुलै 2021 नंतर पृथ्वी शॉ टीम इंडियाकडून कोणत्याही फॉरमॅटमध्ये ...
Independence Day 2024 : लाल किल्ल्यावरची राखीव जागा सोडून मागे का बसले राहुल गांधी ?
नवी दिल्ली : भारत आज ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान मोदींनी आज 11व्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. यानंतर त्यांनी देशाला संबोधित केले. ...
Dr. Mohan Bhagwat : बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार; त्यांना पाहणं हे कुणाची जबाबदारी, काय म्हणाले सरसंघचालक ?
नागपूर : आज देशाचा ७८ वा स्वतंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज गुरूवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन ...
‘एकेकाळी दहशतवादी हल्ले करायचे, पण आता…’, पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केले राष्ट्राला संबोधित
भारत आज ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान मोदींनी आज 11व्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. यानंतर त्यांनी देशाला संबोधित केले. या विशेष प्रसंगी ...
‘या’ रस्त्याचे काम चार दिवसात मार्गी लावा, अन्यथा… स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आमदार पाटलांचा एल्गार
पाचोरा : तालुक्यातून जाणाऱ्या तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गामुळे तारखेडा-गाळण- नगरदेवळासह सुमारे दहा गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. परिणामी सुमारे वीस हजार नागरिकांच्या दळणवळणाचा ...