Saysing Padvi
दुर्दैवी ! घराची भिंत कोसळली, सात वर्षीय मुलाचा मृत्यू
यावल : तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथे घराची भिंत कोसळून राजरत्न सुपडू बाऱ्हे (७) याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यावल ...
उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायतची झाडाझडती; गावातील समस्यांची केली पाहणी
लोहारा, ता पाचोरा : लोहारा ग्रामपंचायतच्या समस्यांबाबत ग्रामस्थांनी नुकतीच ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार केली होती. यावेळी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठवण्याचा ...
IND vs BAN : मालिकेपूर्वी ‘गुड न्यूज’, गंभीरची सर्वात मोठी मागणी पूर्ण
भारतीय क्रिकेट संघाला सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पुढील मालिकेपूर्वी एक मोठी मागणी केली होती. अखेर त्यांच्या ...
बांगलादेशात सर्जिकल स्ट्राईक करा, भाजप नेत्याने पंतप्रधानांकडे का केली ही मागणी ?
बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर झालेल्या हिंसाचारात शेख हसीना यांची सत्तेतून हकालपट्टी करण्यात आली, त्यानंतर अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले. शेख हसीना बांगलादेशातून बाहेर पडताच, बेफाम ...
Money Laundering Case : जॅकलिनच्या याचिकेवर सप्टेंबरमध्ये सुनावणी, आरोपपत्र रद्द करण्याची मागणी
दिल्ली उच्च न्यायालयाने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या याचिकेवर सुनावणीसाठी 18 सप्टेंबरची तारीख निश्चित केली आहे. याचिकेत फर्नांडिस यांनी मनी लाँड्रिंग प्रकरण आणि ईडीने दाखल केलेले ...
Arshad Nadeem : पाकिस्तान क्रिकेट संघात अर्शद नदीमची होऊ शकते एंट्री, काय असेल भूमिका ?
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका २१ ऑगस्टपासून सुरू होत आहे. पण, त्याआधी बातमी अशी आहे की अर्शद नदीम पाकिस्तान संघाचा भाग बनू शकतो. ...
Manu-Neeraj : मनू-नीरज लग्न करणार ? वडिलांनी केले स्पष्ट
Manu-Neeraj : पॅरिस ऑलिम्पिकची स्पर्धा संपल्यानंतर नीरज चोप्रा आणि मनू भाकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावरून नेटकऱ्यांनी हे दोघे ...
आजचे राशीभविष्य, १४ ऑगस्ट २०२४ : प्रवास आणि देशाची स्थिती आनंददायी, वाचा तुमचं भविष्य
मेष : काही काम पूर्ण झाल्यामुळे तुमचा प्रभाव आणि वर्चस्व वाढेल. कौटुंबिक आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. सर्जनशील कार्यात तुम्हाला अभूतपूर्व यश मिळेल. ...
Devendra Fadnavis : ‘सावत्र भावांपासून सावध रहा’, जोपर्यंत महायुतीचे सरकार; कुणाचा बाप…
जळगाव : लाडक्या बहिणींना भेटण्याच्या दौऱ्याची सुरुवात जळगाव जिल्ह्यापासून केली. ज्या देशातील महिला विकसित होतील तोच देश विकसित होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. ...