Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

आमदार चंद्रकांत पाटलांचा छगन भुजबळांना संतप्त सवाल, वाचा काय म्हणाले ?

Chandrakant Patil on Chhagan Bhujbal :  राज्याच्या राजकारणातील सध्याच्या घडामोडी साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ...

Jalgaon News : महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला; तलाठी गंभीर

जळगाव ।  धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे गिरणा नदीतून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला. या ...

खासदार प्रताप सारंगी संसदेत कोसळले, राहुल गांधींवर धक्का दिल्याचा आरोप

संसद भवनात प्रताप चंद्र सारंगी यांच्या जखमी होण्याच्या घटनेने राजकीय वातावरण तापले आहे. सारंगी यांनी राहुल गांधींवर आरोप केला की, त्यांनी धक्का दिल्यामुळे ते ...

Ram Shinde : अखेर राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड

मुंबई ।  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली आणि राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ...

जळगाव जिल्ह्यात थंडीचा जोर कमी होणार, जाणून घ्या कधीपासून ?

जळगाव ।  जळगावसह राज्यात सध्या कडाक्याची थंडी जाणवत असून, गेल्या काही दिवसांत तापमानात झालेली घट याचा थेट परिणाम जनजीवनावर दिसून येत आहे. थंडीचा कडाका ...

दिलासादायक ! सलग दुसऱ्या दिवशी घसरले सोन्याचे भाव, वाचा काय आहेत आजचे दर ?

जळगाव ।  सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मागील काही दिवसांपासून मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दरम्यान, जळगाव सुवर्णपेठेत सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात घसरण झालीय. आजचे दर  ...

Mumbai Boat Capsized : नीलकमल बोट अपघातात आठ जण बेपत्ता, ७७ जणांना वाचवण्यात यश

मुंबई ।  मुंबईतील एलिफंटा परिसरात सायंकाळी घडलेल्या बोट दुर्घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ८० प्रवाशांपैकी ...

मोठी बातमी ! मुंबईच्या समुद्रात एलिफंटला जाणारी प्रवाशांनी भरलेली बोट उलटली

मुंबई । मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाच्या दिशेने निघालेली “नीलकमल” नावाची प्रवासी बोट उरण-कारंजा भागात समुद्रात बुडाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या ...

Jalgaon News : खंडित वीजपुरवठ्याने जळगावच्या उद्योजकांची अडचण

जळगाव । शहरातील औद्योगिक वसाहतीत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले असून, दररोज किमान तीन-चार वेळा 15 मिनिटे ते अर्धा तास एकावेळी वीज प्रवाह खंडित ...

Chhagan Bhujbal : “मैं मौसम नहीं, जो पल में बदल जाए…”, म्हणत भुजबळांनी व्यक्त केला रोष

नाशिक ।  छगन भुजबळ यांच्या मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्यामुळे त्यांची नाराजी आणि समता परिषद व भुजबळ समर्थक कार्यकर्त्यांची असंतोषाची स्थिती वाढली आहे. आज समता ...