Saysing Padvi
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार !
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवार, ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सकाळी ११ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त ...
Chandigarh Mayor Election : पहिल्याच लढतीत इंडिया आघाडीला धक्का; भाजपचा विजय
इंडिया आघाडी आणि भाजप हे पहिल्यांदाच चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले होते. यामध्ये भाजपनं विजय मिळवला आहे. भाजपचे मनोज सोनकर महापौर होणार आहेत. ...
Maratha Reservation : जरांगे पुढे सरकार झुकले अन् महायुतीत… वाचा काय घडतंय ?
मराठा नेते मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलन शांत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या, मात्र या निर्णयामुळे राज्याच्या ...
गेल्या अर्थसंकल्पातून ‘या’ शेअर्सनी केली लाखोंची कमाई
गेल्या वर्षभरात सरकारकडून रेल्वेमध्ये बरीच कामे झाली आहेत. अनेक लॉजिस्टिक कॉरिडॉर सुरू झाले. तसेच अनेक गाड्या सुरू करण्यात आल्या. विशेषत: वंदे भारत ट्रेन वर्षभर ...
अर्थसंकल्पापूर्वी जाणून घ्या सोन्याची किंमत, दिल्लीत किती झाले महाग
अर्थसंकल्पाला तीन दिवसही उरलेले नाहीत आणि देशाची राजधानी दिल्लीत सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. दुसरीकडे, देशातील वायदे बाजारातही वाढ दिसून आली आहे. तज्ञांच्या मते, ...
Maratha Reservation : भुजबळांनी घेतला आक्रमक पवित्रा; फडणवीस म्हणाले ‘ओबीसींवर…’
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी केलेले आंदोलन संपले आहे, पण यातून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकारच्या या निर्णयाला ओबीसीमधून मोठा विरोध होत ...
गड मोहीमवरून आलेल्या ७०० हुन अधिक धारकऱ्यांचे डॉ. केतकी पाटील यांनी केले स्वागत
जळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थांतर्फे २४ ते २८ जानेवारी दरम्यान गडकोट मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करून आलेल्या ७०० हुन अधिक धारकऱ्यांचे आज सकाळी जळगाव रेल्वे ...
मराठा आरक्षण ! भुजबळांचं मोठं विधान; म्हणाले पक्षातून काढलं तरी… वाचा काय म्हणालेय ?
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी केलेले आंदोलन संपले आहे, पण यातून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकारच्या या निर्णयाला ओबीसीमधून मोठा विरोध होत ...
हैदराबादमधील पराभवानंतर बुमराहला फटकारले; ‘या’ चुकीची मिळाली ‘शिक्षा’
हैदराबाद कसोटीत टीम इंडियाच्या पराभवाने सर्वांनाच धक्का बसला आहे. टीम इंडियाच्या इंग्लंडविरुद्धच्या कामगिरीवर तज्ञांपासून चाहत्यांपर्यंत सगळेच नाराज आहेत. मात्र पराभवानंतरही टीम इंडियाचे खेळाडू वेगवेगळ्या ...















