Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

बिबट्याची हालचाल, गरुडाचे दर्शन आणि या फंडातून मिळणारे उत्पन्न यावर शंका घेऊ नका, तुम्ही कधीही श्रीमंत होऊ शकता…

कोणताही मोठा गुंतवणूकदार कोणत्याही एका स्टॉकमध्ये पैसे गुंतवत नाही. त्यामागचे कारण असे की जर तो शेअर तोट्यात गेला तर गुंतवणूकदारांचे पैसे बुडतील. शेअर बाजारातील ...

आज तुम्हाला मोठे लाभ मिळू शकतात, जाणून घ्या तुमचं भविष्य

मेष, आज तुम्हाला काही मोठे लाभ मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर, तुम्हाला व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळू शकतात. वृषभ, आजचा दिवस चांगला जाईल. ...

petrol-disel

पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त ?

देशात 20 महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आता, जे अहवाल समोर आले आहेत, त्यावरून असे दिसते आहे की लवकरच इंधनाच्या ...

मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री मोहन यादव यांची शेअर्समध्ये करोडोंची गुंतवणूक

महाकालचे शहर उज्जैनचे मोहन यादव आता ‘हिंदुस्थानचे हृदय’ म्हटल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशातील हृदयाचे ठोके नियंत्रित करणार आहेत. भाजपने राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव ...

नंदुरबारात धीरज साहू यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन

  नंदुरबार : झारखंड येथील काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे सापडलेल्या बेहिशबी मालमत्तेच्या विरोधात सोमवारी येथे भाजपतर्फे जोडो मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला ...

Jalgaon News : झारखंडच्या खासदारांच्या पुतळ्याचे दहन, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाविरोधात भाजपची निदर्शने

जामनेर : झारखंड येथील काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्याकडे सापडलेल्या बेहिशबी मालमत्तेच्या विरोधात सोमवारी येथे भाजपतर्फे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निदर्शने करण्यात आली. शहरातील ...

देशाच्या इतिहासात आज अत्यंत महत्त्वाचा दिवस; जाणून घ्या सर्व काही

मुंबई : कलम ३७० रद्द करण्याबाबतचा केंद्र सरकारचा निर्णय हा जम्मु-काश्मीरच्या लोकांचा विजय असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय ...

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी सत्तेत येऊन काय केले ?

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी सत्तेत असताना केलेल्या कामाचा पाढाच ...

चालत्या ट्रेनमध्ये महिलेवर अत्याचार, पोलिस विभागात खळबळ

सर्वांनाच हादरवून सोडेल अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. चालत्या ट्रेनमध्ये एका महिलेवर अत्याचार करण्यात आलाय. महिला रडत जीआरपी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली तेव्हा पोलिस ...

कलम ३७०च्या निकालानंतर पंतप्रधानांनी केली नवी घोषणा; म्हणाले “हा निर्णय आशेचा किरण..”

नवी दिल्ली : कलम 370 बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे सांगून त्यांनी ...