Saysing Padvi
शास्त्रज्ञांनी शोधून काढले, पृथ्वीचा शेवट कसा होईल?
तरुण भारत लाईव्ह । १६ मे २०२३ । पृथ्वीचा अंत कसा होईल हे कोणी तुम्हाला कधी विचारले आहे किंवा तुमच्या मनात आले आहे का? ...
आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाआधी ‘हा’ निर्णय घ्यावा लागेल!
Maharashtra Politics : सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे यावर निर्णय कधी? असे प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष ...
शेतकऱ्यांनो, मान्सून आगमनाची तारीख आली समोर
मुंबईः शेतकऱ्यांनो, यंदाचा मान्सून जरासा उशिराने दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अंदमानमध्ये मान्सून उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा मान्सूनची सुरुवात कमकुवत दिसत असल्याने ...
…तर बँकांवर गुन्हे नोंद करा!
धुळे : शेतकऱ्यांचा हंगाम सुकर होण्यासाठी आवश्यक सर्व बाबीं मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आवश्यक नियोजन करावे. खरीप पीक कर्ज ...
राशीभविष्य : ‘या’ राशीच्या लोकांचे आज होणार आहेत अनेक फायदे
तरुण भारत लाईव्ह । १६ मे २०२३ : आज तीन राशीच्या लोकांचा महत्वाचा दिवस आहे. यात तुमची आहे का? चला तर जाणून घेऊया. मकर ...
१६ आमदार अपात्र होणार नाहीत!
मुंबई : सत्तासंघर्षाचा निकाल दि. ११ मे रोजी लागला. महाराष्ट्राच्या राजकीय पेचप्रसंगावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता सर्वांचे लक्ष महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाची आहे.कारण शिंदे गटाच्या ...
वाहन सुसाट चालवताय? आता सावध व्हा, अन्यथा…
मुंबई : विना परवाना, मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे अनेक प्रवाशांचे जीव गेल्याचे आपण वाचले असलेच. आता अश्या वाहन चालकांवर काय करायला हवे. यावर ...
धक्कादायक! त्र्यंबकेश्वर मंदिरात अन्य धर्मियांचा बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न
नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या घटनेत हिंदू धर्मियांशिवाय इतरांना प्रवेश दिला जात नाही असे नियम आहेत. मात्र तरीही 13 मे रोजी रात्री काही व्यक्तींनी उत्तर (महाद्वार) दरवाजाने ...
अयोग्य विधायकों का क्या होगा?, नार्वेकरांनी दिले स्पष्ट संकेत
maharashtra Politics : सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे यावर निर्णय कधी? असे प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष ...
Jalgaon : ‘या’ तालुक्यातील पाणी टंचाईचा प्रश्न सुटला
जळगाव : जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढल्याने टंचाईचीही तीव्रता वाढणार आहे. यंदा अल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात पावसास दीड ते दोन महिने उशिराने सुरुवात होणार असल्याचे ...