Saysing Padvi

जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून पत्रकारीतेची पदवी पूर्ण केली. गेल्या 5 वर्षांपासून प्रिंट आणि डिजीटल माध्यमांमध्ये कामाचा अनुभव. गेल्या 3 वर्षांपासून दै. तरुण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. यापूर्वी दै. अक्षराज, दै. बाळकडू, जळगाव लाईव्ह येथे उपसंपादक म्हणून काम केले आहे. राजकारणा, क्राईम, क्रीडा व्हायरल न्यूज, सामाजिक विषयांवरील लिखानात पारंगत आहे.

सरकार जाणार म्हणत उड्या मारत होते त्यांच्या सर्व मनसुब्यावर पाणी फिरले…

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिला. दरम्यान, याबाबत आम्ही समाधानी असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच जे ...

सत्तासंघर्षाचा निकाल : मुख्यमंत्री शिंदेंना मोठा दिलासा, वाचा सविस्तर

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. अशातच 16 आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हे ...

शहाद्यात तीन मजली इमारतीला भीषण आग, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान

शहादा : शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या तीन मजली इमारतीला आज अचानक आग लागली. तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याने धुराचे मोठे लोळ निघत होते. दरम्यान, ...

मुंगेरीलालचे ‘डीएनए’ असणार्‍या नेत्यांना वाटते, सरकार पडेल; कुणी लगावला टोला?

जळगाव : खासदार संजय राऊत यांनी ‘महायुतीचे सरकार पडेल’ असे विधान केले आहे. याला प्रत्त्युत्तर देताना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय खात्याचे ...

पैशांवरून तरुणाच्या डोक्यात हाणला दगड, रामदेववाडीमधील घटना

Crime News : जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे पैशांवरून एका तरुणाला दगडाने मारहाण करून जखमी करण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल ...

अमळनेरात मन हेलावून टाकणारी घटना!

जळगाव : अमळनेर तालुक्‍यातील निम येथे मन हेलावून टाकणारी एक घटना घडली. आपल्‍या डोळ्यादेखत मुलाचे लग्‍न व्‍हावे; अशी इच्‍छा प्रकट करणारी आईने मुलाच्‍या हळदीच्‍याच ...

ब्रेकअप केलं : पाणावलेल्या डोळ्यांनी दोघेही शेवटची भेट घेतली, मात्र काही वेळातच चित्र बदललं

Crime News : प्रेमात असलेली व्यक्ती केव्हा काय करेल याचा नेम नाही. प्रेमप्रकरणातून सोशल मीडियावर अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु आता एक बातमी ...

शेतकऱ्यांनो, घाई करू नका, लक्ष द्या : काय आवाहन केलंय कृषी विभागानं?

Department of Agriculture : राज्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागानं मोहीम हाती घेतली आहे. एक जूनपूर्वी शेतकऱ्यांनी कापूस लागवड करु ...

नागरिकांनो, आता घरी बसून होतील सर्व सरकारी कामे, वाचा सविस्तर

National Government Services Portal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा आपल्या भाषणात देशातील सामान्य लोकांचे जीवनमान सुधारणे, सरकारी अडथळे दूर करणे आणि सरकारशी संबंधित ...

वाह! राज्यातील सर्व कुटुंबांना मिळणार ओळखपत्र, काय फायदा होणार?

मुंबई : राज्याचे शिंदे-फडणवीस सरकार येत्या काही महिन्यांत राज्यातील सर्व कुटुंबांसाठी ‘परिवार पहचान पत्र’ (PPP) देण्याच्या विचारात आहे. जेणेकरून प्रत्येक कुटुंबाची आणि प्रत्येक व्यक्तीची ...