Saysing Padvi
धक्कादायक! राज्यात मार्च महिन्यात तब्बल 2200 मुली गायब
Crime News : राज्यातील 18 ते 25 वयोगटातील तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून, याबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कारण मार्च महिन्यात तब्बल ...
राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार
Rain Maharashtra : राज्यात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अवकाळीमुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झाल्यानं बळीराजा संकटात सापडला आहे. अवकाळीचं हे संकट कधी दूर ...
Electricity Bill : अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल नियमानुसारच!
जळगाव : महावितरणच्या वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशाप्रमाणे हे बिल नियमानुसार असून जमा असलेल्या सुरक्षा ...
उन्हाळ्यात अंडी, चिकन आणि मासे खाणे योग्य आहे का?
Summer Food : उन्हाळा आला असून या काळात अनेक जण प्रथिनेयुक्त पदार्थांकडे दुर्लक्ष करतात. अर्थात अंडी, चिकन आणि मासे याकडे. कारण ते शरीरासाठी “उष्ण” ...
शरद पवारांच्या प्रेसला दांडी का मारली? अजित पवारांनीच सांगितलं कारण
Politics Maharashtra : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ५ मे रोजी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेला अजित पवार यांनी अनुपस्थिती होती. ...
मुदत संपेल! तुम्ही ‘या’ संधीचा लाभ घेतला का?
Smart phone Offer : ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने आपल्या ग्राहकांसाठी ग्रेट समर सेल केला आहे. हा सेल 4 मेपासून सुरू झाला असून 8 मेपर्यंत चालणार ...
जळगावात साडेचार लाखांचा गुटखा जप्त
जळगाव : एमआयडीसी हद्दीतील एका गोदामात शुक्रवारी रात्री पोलीस पथकाने छापा टाकत तब्बल साडेचार लाखांचा पानमसाला व सुगंधित तंबाखू जप्त केला. यामुळे गुटखा विक्री ...
‘सामंथा खूप प्रेमळ..’ घटस्फोटानंतर दाेन वर्षांनी नागा चैतन्य…
Samantha-Naga Chaitanya divorce : साऊथ अभिनेता नागा चैतन्य त्याच्या आगामी ‘कस्टडी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार सुरू असून याच दरम्यानच्या ...
‘कृऊबा’त शिवसेनेला पराभवाच्या धक्क्याचा अन्वयार्थ…
तरुण भारत लाईव्ह । चंद्रशेखर जोशी । निवडणुका म्हटल्या म्हणजे एका गटाचा जय तर दुसर्या गटाचा पराजय हे ठरलेलेच. मात्र ज्या वेळी सर्व बाबी ...
संजय राऊत राष्ट्रवादीत जाणार?
Politics Maharashtra : शिवसेनेतील बंडापासूनच राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमयी घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याच्या राजकारणात आतापर्यंत अनेक भूकंप झाले आहेत. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात ...